2025मध्ये चंद्रग्रहण कधी होणार, कोणत्या नियमांचे पालन करावे? जाणून घ्या…

हिंदू धर्मामध्ये चंद्रग्रहणाला विशेष महत्त्व दिले जाते. चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. चंद्रग्रहणाची घटना पौर्णिमेच्या दिवशी घडते. चंद्रग्रहणाच्या लोकांच्या ...
Read more
या 5 नियमांचं पालन करा, आयुष्यात कधीच पैसा कमी पडणार नाही, आर्य चाणक्य काय म्हणतात?

आचार्य चाणक्य हे एक महान अर्थशास्त्रज्ञ, रणनीतिकार, आणि कूटनीतितज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला हा ग्रंथ आजही अनेकांना ...
Read more
चांगली वेळ येण्याचे हे 7 संकेत, तुमच्यासोबत अशा गोष्टी घडत असतील तर व्हा आनंदी

प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उत्तर येत असतात. मग ती व्यक्ती कोणीही असे ना. यासाठी कारणीभूत असते ती म्हणजे वेळ, म्हणून तर ...
Read more
२२ महिन्यानंतर मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नवी नोकरी अन् प्रत्येक कामात यश

ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत ...
Read more
९ जानेवारीला निर्माण होणार शक्तीशाली गजकेसरी राजयोग! या राशीच्या लोकांचा सुरु होईल सुवर्णकाळ, पद-पैसा अन् प्रगती होण्याचे प्रबळ योग

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नवग्रह चंद्र हा सर्वात वेगवान ग्रह मानला जातो, जवळची एक राशी फक्त अडीच दिवस असते. त्यामुले चंद्र ...
Read more
२१ जानेवारीपासून ‘या’ ३ राशींचा होईल भाग्योदय! मंगळाच्या कृपेने नोकरीमध्ये पदोन्नतीमध्ये धन लाभाचा योग

वैदिक पंचांगानुसार, मकर संक्रांतीनंतर म्हणजेच २१ जानेवारी २०२५ रोजी मंगळ मिथुन राशीत प्रतिगामी हालचालीसह प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा ऊर्जा ...
Read more
धन-संपत्तीत होणार चिक्कार वाढ; 5 जानेवारीपासून ‘या’ 3 राशींवर सूर्य-शनीची असणार कृपा

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनी आणि सूर्य हे सर्वात मोठे ग्रह मानले जातात. ग्रहांची स्थिती बदलते तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम ...
Read more
परिवर्तनी एकादशीला जुळून आला रवि आणि सर्वार्थ सिद्धी योग! जाणून घ्या तिथी, शुभ मुहुर्त आणि महत्त्व….

हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. ही तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. तसेच एका वर्षात जवळपास २४ एकादशी असतात. ...
Read more
डिसेंबरपर्यंत ‘या’ तीन राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा! शुक्र अन् शनिदेवाच्या कृपेने चमकणार नशीब, मानसन्मानात होईल वाढ

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशिबदल करतात. त्यांच्या अनुकूल आणि शत्रू ग्रहांशी संयोग करतात; ज्याचा परिणाम मानवी जीवनावर होत ...
Read more
एका वर्षानंतर तूळ राशीत निर्माण होणार लक्ष्मी नारायण राजयोग! ‘या’ राशींना अचानक मिळेल पैसाच पैसा

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह ठराविक अंतराने आपली राशी बदलतात. बुध आणि शुक्राच्या मिलनामुळे ऑक्टोबरामध्ये लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. या ...
Read more