परिवर्तनी एकादशीला जुळून आला रवि आणि सर्वार्थ सिद्धी योग! जाणून घ्या तिथी, शुभ मुहुर्त आणि महत्त्व….

हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. ही तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. तसेच एका वर्षात जवळपास २४ एकादशी असतात. ...
Read more
डिसेंबरपर्यंत ‘या’ तीन राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा! शुक्र अन् शनिदेवाच्या कृपेने चमकणार नशीब, मानसन्मानात होईल वाढ

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशिबदल करतात. त्यांच्या अनुकूल आणि शत्रू ग्रहांशी संयोग करतात; ज्याचा परिणाम मानवी जीवनावर होत ...
Read more
एका वर्षानंतर तूळ राशीत निर्माण होणार लक्ष्मी नारायण राजयोग! ‘या’ राशींना अचानक मिळेल पैसाच पैसा

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह ठराविक अंतराने आपली राशी बदलतात. बुध आणि शुक्राच्या मिलनामुळे ऑक्टोबरामध्ये लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. या ...
Read more
१३ सप्टेंबरपासून पालटणार ‘या’ तीन राशीधारकांचे नशीब, शुक्र नक्षत्रामुळे अपार धनलाभ

ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला सुख समृद्धी, ऐश्वर्य, सौंदर्य, कला, संगीत आणि धन संपत्तीचा कारक मानले जाते. अशात शुक्र ग्रहाच्या राशी ...
Read more
३३ दिवसानंतर पैसाच पैसा; वृषभ राशीत गुरू होणार वक्री, ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार भरपूर यश

ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला खूप महत्वपूर्ण मानले जाते. इतर ग्रहांप्रमाणे देवगुरू बृहस्पतिदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतात. ज्याचा शुभ किंवा ...
Read more
दिवाळीच्या आधी गुरु होणार वक्री! ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, मान सन्मानासह मिळेल पैसाच पैसा

शनिदेवांप्रमाणेच गुरुही वेळोवेळी गोचर करो ज्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो नवरात्रीच्या दरम्यान गुरु ग्रह वक्री होणार आहे. ९ ऑक्टोबर सकाळी ...
Read more
नुसती चांदी! सूर्य, शुक्र आणि केतूच्या युतीमुळे ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य

ज्योतिषशास्त्रानुसार जवळपास १८ वर्षांनंतर कन्या राशीमध्ये मान-सन्मानाचा कारक ग्रह सूर्य, भौतिक सुखाचा कारक ग्रह शुक्र आणि छाया ग्रह केतूचा संयोग ...
Read more
बुधादित्य योगामुळे ‘या’ आठवड्यात सुर्यदेव करणार कृपा! कर्कसह या राशींच्या लोकांना मिळेल यश अन् पैसा

सप्टेंबरच्या दुसर्या आठवड्यात बुधादित्य राजयोग निर्माण होत आहे. सिंह राशीत बुध आणि सूर्य एकत्र गोचर करत आहेत. बुध आणि सूर्याच्या ...
Read more
३० वर्षांनंतर शनी-सूर्य देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नवी नोकरी आणि भौतिक सुख

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन करतो. ज्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ग्रहांचा राजा सूर्य ग्रहाचे ...
Read more
१० दिवसांनंतर मिळणार नुसता पैसा; ‘मालव्य राजयोग’ देणार ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात पैसा आणि प्रतिष्ठा

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या राशी परिवर्तनाने अनेकदा राजयोग, शुभयोगांची निर्मिती होते. ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना भौतिक सुखाची प्राप्ती होते. १८ सप्टेंबर ...
Read more