स्वामींचा ‘हा’ एक मंत्र म्हणा : स्वामी साक्षात तुमच्यासोबत उभे राहतील!

मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की या संपूर्ण जगतामध्ये समर्थांचे असंख्य भक्त आहेत ते श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा करतात आणि स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप करतात. श्री स्वामी समर्थांची अनेक मंत्र आहेत आणि प्रत्येक मंत्राचा महिमा वेगवेगळा आहे. प्रत्येक मंत्राचा लाभ आणि फायदे हे वेगवेगळे आहेत. ते अनन्य आणि साधारण आहे. आज मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या अशा एका मंत्राबद्दल माहिती सांगणार आहे की, ज्या मंत्राचा जप केल्याने आपल्या घरात सुख-समृद्धी नांदेड आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख समस्या अडचणी असतील तर मित्रांनो आमंत्रण या सर्व समस्यांवर अत्यंत प्रभावी असणार आहे.

त्याचबरोबर मित्रांनो या मंत्राचा जप सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या सोयीनुसार, आपल्या वेळेनुसार या मंत्राचा जप करावा. तर घरातील लोकांच आरोग्य चांगलं राहतं. घरामध्ये सुख शांती नांदू लागते. घरातील लोक एकमेकांशी भांडत असतील, घरात अशांती असेल तर ते दूर होतं आणि सोबतच जीवनात जर धन प्राप्तीचे योग नसेल, पैसे येत नसतील, अत्यंत गरीबी असेल तर या समस्या सुद्धा मंत्राच्या प्रचंड प्रभावाने दूर होते. खरतर या मंत्राचा जप मानसिक आरोग्य चांगले ठेवतो. मानसिक ताण-तणाव दूर करतो. आपल्याला शारीरिक बळ प्रदान करतो. आपल्यामध्ये एकप्रकारचा आत्मविश्वास निर्माण करतो.

मित्रांनो ज्यावेळी आपण या मंत्राचा जप करतो त्यावेळी या मंत्रामुळे आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होणं अगदी साहजिक आहे. आणि या आत्मबळाच्या जोरावरच प्रत्येक काम आपण यशस्वीरीत्या पार पडतो. तर त्या कामात यश मिळते आणि त्याचबरोबर मित्रांनो आज आपण जो स्वामींचा अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक मंत्र पाहणार आहोत या मंत्राचा जप तुम्ही केव्हाही आणि कधीही करू शकता. मित्रांनो आपल्याला वेळेनुसारच, सोयीनुसार सकाळी किंवा संध्याकाळी फक्त एकदा मंत्राचा जप करायचा आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबासहीत हा जप करायचा आहे.

मित्रांनो या मंत्राचा जप करत श्री स्वामी समर्थांचा फोटो मुर्ती ही आपण समोर ठेवावी, पाटावर ठेवावी आणि त्यांची सेवा करावी आणि सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळा या मंत्राचा जप करावा. जप करण्यापूर्वी एक अगरबत्ती लावावी. एक दिवा लावावा. सोबतच एक तांब्याभर किंवा एक ग्लासभर पाणी श्री स्वामी समर्थांच्या चरणी ठेवावा. आणि त्यानंतर फक्त एक वेळा श्री स्वामी समर्थांचा हा मंत्र म्हणावा तर मित्रांनो तो मंत्र पुढील प्रमाणे आहे,

“श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ”
मित्रांनो फक्त या मंत्राचा जप आपल्याला जितक्या वेळी शक्य होईल तितक्या वेळी केव्हाही आणि कुठेही करायचा आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या महामंत्राची 108 वेळा म्हणजे एक माळा जप या महामंत्राचा जप अवश्य करा.

तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला या दोन मंत्रांचा जप करायचा आहे आणि त्यानंतर या अगरबत्तीतून जी काही राख व भस्म खाली पडली असेल ती आपल्या घरातील प्रत्येकाच्या कपाळी अवश्य लावा. आणि त्यानंतर जे पाणी आपण स्वामींच्या चरणी ठेवलं होतं ते पाणी प्रसाद म्हणून आपण प्रत्येकाला थोडा थोडा द्यायचा आहे. आणि ते प्यायचं आहे. तर मित्रांनो दररोज नित्यनियमाने जर आपण अशाप्रकारे श्री स्वामी समर्थांचा या मंत्राचा जप केला तर घरामध्ये अद्भुत बदल झालाच म्हणून समजा.

या मंत्राचा जप करायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांमध्येच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झालेला तुम्हाला नक्की ते दिसून येतील. श्री स्वामी समर्थांचे भक्त दावा करतात की, या घरांमध्ये अद्भुत ताकत आहे. आणि या मंत्राचा जप जेव्हा अशा प्रकारे समोर पाणी ठेवून अगरबत्ती लावून करतो तेव्हा भक्तहो या मंत्राची ताकत त्या पाण्यामध्ये उतरते आणि त्या अगरबत्तीतून भस्म बाहेर पडतं ते भस्म हे प्रभावित होऊन जातं. आणि ते भस्म आपण आपल्या कपाळी लावतो. तेव्हा प्रचंड स्वामीबळ हे आपल्या पाठीशी निर्माण होते.

Leave a Comment