श्रावण महिन्यात या दिवसापासून करावे गुरूचरित्र पारायण! ज्यांना जमत नाही त्यांनी श्रावणात हे एक काम करा, होईल दुप्पट लाभ!

श्रावण महिन्यामध्ये पारायण केल्याने दुप्पट लाभ होतात परंतु कोणते पारायण करावे आणि कधीपासून करावे श्रावण महिन्यामध्ये पारायण केल्याचे लाभ दुप्पट होतात हे काहींना माहीत असेलच तर काहींना माहीत नसेल श्रावण महिन्यामध्ये कोणते पारायण केल्याने त्याचे फळ आपल्याला दुप्पट मिळते ते पारायण श्रावण महिन्याच्या कोणत्या दिवसापासून सुरू करायचे ते कोणते पारायण करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो असं म्हणतात की श्रावण महिन्यामध्ये आपण देवी- देवतांकडून ही मागू ते सर्व आपल्याला मिळते देवांचे दारे श्रावण महिन्यामध्ये उघडे असतात ते लवकर आपल्याला आशीर्वाद देतात आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की श्रावण महिना खूप पवित्र आहे आणि या महिन्यांमध्ये केलेली कोणतीही सेवा वाया जात नाही त्या
सेवेचे फळ नक्की मिळते.

श्रावण महिना हा महादेवांचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यांमध्ये महादेवांची विशेष पद्धतीने पूजा मंत्र जप केले जातात.त्याचबरोबर आपण सर्व सेवेकरी स्वामी महाराजांचे सुद्धा सेवा करत असतो महादेवांच्या सेवेबरोबरच स्वामी समर्थ महाराजांचे जर पारायण केले तर याचे फळ आपल्याला दुप्पट मिळते आपल्या ज्या ज्या काही इच्छा आहेत त्या लगेचच पूर्ण होतात महादेवांचा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो.

जर आपल्या मनामध्ये कोणती इच्छा असेल किंवा कोणती तरी गोष्ट आपल्याला मिळवायची असेल तर श्रावण महिन्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे पारायण करायलाच पाहिजे. श्रावण महिन्यामध्ये आपण गुरुचरित्राचे पारायण करू शकतात पण गुरुचरित्राचे पाळण्याचे नियम खूप कठीण आहे त्यामुळे ज्यांना गुरुचरित्राचे पारायण करणे जमत नाही त्यांनी स्वामी चरित्र सारामृत असे पारायण केले तरी चालते किंवा नवनाथांचे पारायण देखील आपण करू शकतात गुरुचरित्राचे पारायण स्वामी चरित्राचे पारायण किंवा नवनाथांचे पारायण या तिन्ही पैकी कोणतेही पारायण आपण करू शकतात आपल्यापैकी बऱ्याच जणांना गुरुचरित्राचे नियम माहीतच आहे गुरुचरित्राचे नियम थोडे कडक असतात त्यामुळे गुरुचरित्राचे पारायण सर्व नियमां चे पालन करूनच करायला पाहिजे.

स्वामी चरित्राचे नियम फार काही नाही ते कशा पद्धतीने वाचायचे आहे हे सर्वांना माहीत आहे. तरी देखील दररोज तीन अध्याय याप्रमाणे स्वामी चरित्राचे पारायण करायचे असते ते नियम समजून घेऊनच पारायण करावे अशा प्रकारे तिन्ही पैकी कोणतेही एक पारायण आपण करू शकतात.

जर हे पारायण करायचे असेल तर ते श्रावण महिन्यातील कोणत्याही शनिवारपासून सुरू करू शकतात जर आपल्याला असे वाटत असेल की पारायणा ची सुरुवात श्रावण महिन्यापासून सुरू व्हावी आणि त्याची सांगता देखील श्रावण महिन्यामध्येच व्हावे तर

श्रावण महिन्यातील येणाऱ्या पहिल्या शनिवारपासून आपल्याला हे पारायण करायचे असते.हे पारायण आपल्याला सात दिवसांमध्ये संपवायचे असते त्यामुळे नक्कीच हे पारायण आपण श्रावण महिन्यामध्ये करा त्याचे दुप्पट फळ आपल्याला मिळते नियमांचे पालन करून. जर पारायण करणे शक्य नसेल तर स्वामी चरित्राचे पारायण करावे कोणतेही नियम नाही हे पारायण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने करता येते. स्वामी चरित्राचे पारायण देखील आपल्याला सात दिवसांमध्येच करायचे असते.

रोजचे तीन- तीन अध्याय याप्रमाणे जर आपण वाचन केले तर स्वामी चरित्राचे पारायण सात दिवसांमध्ये पूर्ण होते याचाही लाभ आपल्याला तितकाच मिळतो. कोणतीही सेवा करत असताना ती सेवा मनापासून श्रद्धेने आणि विश्वासाने करायला हवी जी सेवा आपण मनोभावे करतो ती सेवा आपली कधीही वाया जात नाही आणि त्याचे फळ
आपल्याला नक्कीच मिळतील.

Leave a Comment