10 जुलै मोठा सोमवार स्वामींची विशेष सेवा सर्व दुःख दूर, इच्छा होणार पूर्ण!

मित्रांनो प्रत्येकालाच आपल्या मनी काही ना काही इच्छाही असते आणि ती पूर्ण व्हावी असे वाटत असते आणि त्यासाठी मग आपण अनेक प्रकारचे उपाय करतो. मंत्रजप करतो उपवास करतो. जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊन आपल्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील. संकट काळात स्वामी महाराज आपणाला मार्ग दाखवतात. तसेच अडचणीतून देखील स्वामी महाराज बाहेर काढतात.

परंतु आपण स्वामींचा सेवा करीत असताना कधीही मनोभावे आणि श्रद्धेने करणे खूपच गरजेचे आहे. जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार आणायचे नाहीत. अगदी निर्मळ अंतकरणांनी आपण स्वामींच्या सेवेमध्ये लीन होणे खूप गरजेचे असते.

तर आज मी तुम्हाला स्वामींची अशीच एक विशेष सेवा सांगणार आहे. ही सेवा तुम्हाला सोमवारच्या दिवशी संध्याकाळी करायचे आहे. म्हणजेच ज्या वेळेस आपण सायंकाळी दिवा अगरबत्ती करतो त्यावेळेस आपल्याला ही स्वामींची विशेष सेवा करायची आहे. यामुळे आपल्या जीवनातील जे काही दुःख असतील, अडचणी असतील, संकटे असतील हे सर्व काही दूर होतील आणि आपल्या इच्छा देखील स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील.

श्री स्वामींची विशेष सेवा नेमकी कोणती आहे याविषयी आता आपण सविस्तर जाणून घेऊयात. तर तुम्हाला सोमवारच्या दिवशी सायंकाळी हात पाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि देवघरासमोर बसायचे आहे. त्यानंतर दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि जी काही अडचण असेल संकट असेल किंवा मनातील काही इच्छा अपूर्ण राहिलेले असतील त्या स्वामी महाराजांना बोलून दाखवायचे आहेत आणि स्वामी महाराजांना नमस्कार करायचा आहे.

त्यानंतर तुम्हाला या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे. तो मंत्र काहीसा असा आहे.
ॐ ब्रह्मातित-अणुरेणुव्यापकाय नमः
तर या मंत्राचा जप करून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक वेळेस करायचा आहे. तर हे दोन प्रभावशाली मंत्र आहेत आणि या मंत्राचा जप जर तुम्ही सोमवारच्या दिवशी सायंकाळी दिवा अगरबत्ती करण्याच्या वेळेस केला तरी यामुळे तुमचे सर्व अडचणी दूर होतील.

तसेच तुमच्या मनातली इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. तर अशी स्वामींची सोमवारची विशेष सेवा तुम्ही अवश्य करून पहा. यामुळे तुम्हाला फरक नक्की जाणवेल.सा आहे.
ॐ ब्रह्मातित-अणुरेणुव्यापकाय नमः
तर या मंत्राचा जप करून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक वेळेस करायचा आहे. तर हे दोन प्रभावशाली मंत्र आहेत आणि या मंत्राचा जप जर तुम्ही सोमवारच्या दिवशी सायंकाळी दिवा अगरबत्ती करण्याच्या वेळेस केला तरी यामुळे तुमचे सर्व अडचणी दूर होतील.

तसेच तुमच्या मनातली इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. तर अशी स्वामींची सोमवारची विशेष सेवा तुम्ही अवश्य करून पहा. यामुळे तुम्हाला फरक नक्की जाणवेल.

Leave a Comment