भरपूर उपाय केले सेवा केली तरीही इच्छा पूर्ण होत नाही तर करा हे एक काम!

मित्रांनो भरपूर उपाय केले, सेवा केली, देवदेव केले तरी इच्छा पूर्ण होत नसतील तर तुम्ही सुद्धा करा हे सोपे काम लगेचच चमत्कार होईल लगेचच तुमची इच्छा पूर्ण होईल. मित्रानो आपण काय करतो बऱ्याचवेळा आपल्या इच्छेसाठी किंवा जी गोष्ट आपल्याला हवी आहे त्यासाठी आपण देव देव करतो, सेवा करतो आणि भरपूर उपाय करतो. या उपाय आणि सेवा यातून काहीना लाभ होतो तर काहींना होत नाही. परंतु होतच नाही असे नाही. भरपूर लोकांना यातून लाभ सुद्धा होतात. परंतु तुमच्यासोबत असे झाले असेल की तुम्ही भरपूर वेळ करून घेतलेत भरपूर सेवा करून झाली तरी तरी तुमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत.

आणि मित्रांनो इतके करूनही तुम्हाला काही लाभ होत नाही तर तुम्हाला अनुभव येत नाही तर तुम्ही हे एक सोपे काम करा. लगेचच तुमच्यासोबत चमत्कार होतील अनुभव येतील आणि इच्छा पूर्ण होईल आणि मित्रांनो यासाठी तुम्ही कोणत्याही गुरुवारी कोणत्याही गुरुवारपासून सुरू करा. फक्त गुरुवार पासूनच तुम्हाला हे काम सुरू करायचे आहे. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही स्वामिंसमोर बसा किंवा देवघरासमोर बसा. आणि संकल्प करा संकल्प करताना तुम्हाला एक ताटली, ताम्हण व ताट लागेल हातात पाणी घ्या. पाणी घेतल्यानंतर त्या ताटावर हात आपला धरून ठेवा. त्यानंतर स्वामीं समोर तुमची जी इच्छा होती ती बोला.

आणि मित्रांनो स्वामीना प्रार्थना करा की माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. आणि त्यानंतर ते पाणी ताम्हणात किंवा ताटात सोडून द्या. नंतर तुम्ही ते पाणी तुळशीमध्ये टाकू शकता. परंतु संकल्प झाल्यानंतर तुम्हाला लगातार २१ दिवस ही सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ नामाचा जप तुम्हाला २१ दिवस ११ माळी जप करायचा आहे. ११ पेक्षा कमी नको. ११ पेक्षा जास्त नको. ११ माळी जप तुम्हाला २१ दिवस करायचा आहे. आणि हा संकल्प फक्त पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी सोडायचा आहे.

आणि मित्रांनो हे काम तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून २१ दिवस ती सेवा करायची आहे. रोज संकल्प सोडण्याची गरज सुद्धा नाही. मित्रानो जर हे काम २१ दिवसापर्यंत ११ माळी श्रध्देने, विश्वासाने केलात तर बघा काही दिवसातच चमत्कार होईल. संकल्प जो केला आहे तो पूर्ण होईल. संकल्प करताना जी इच्छा बोलली आहे ती पूर्ण होईल आणि स्वामी पूर्ण करतील परंतु ही सेवा करताना काही अडथळे येतील. तुमचे मन लागणार नाही. तुम्हाला असे वाटेल की आता बस झाले आता नाही करत. २१ दिवसापर्यंत काही ना काही अडथळे येतील. ज्या वाईट शक्ती असतात आणि नकारात्मक शक्ती असतात त्या आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करतील काही वेळेस स्वामी सुद्धा आपली परीक्षा बघतात.

आणि मित्रांनो आपल्याला खूप थकवा येईल, झोप येईल ११ माळ होणार नाही. तर अशा वेळी आपण डगमगता कामा नये. हरायच नाही आपण ११ माळी रोज पूर्ण करायच्याच मग त्या सकाळी करा किंवा संध्याकाळी करा रोज अगरबत्ती लावून ११ माळी चा जप स्वामींच्या समोर बसून करा. आरामात कार, हळू करा, सावकाश करा. परंतु ११ माळी जप झालच पाहिजे एक माळ सुद्धा कमी नको एक माळ सुद्धा जास्त नको लगातार २१ दिवसापर्यंत करा आणि मित्रांनो तुम्ही जर व्यवस्थित ही सेवा पूर्ण केली तर स्वामी तुमची सर्व इच्छा पूर्ण करतील. स्वामी तुमचा जो संकल्प आहे तो पूर्ण करतील. आपल्याला या गोष्टीचा अनुभव नक्की येईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment