स्वामींचा बोला ‘हा’ मंत्र ; चमत्कार घडेल, मोठी कामे होतील यशस्वी!

मित्रांनो घरांमध्ये सुख-समृद्धी नांदावी आणि त्याचबरोबर आपली सर्व कामे पूर्ण व्हावीत त्यासाठी आपल्यातील बरेच जण खूप प्रयत्न करत असतात आणि त्याच बरोबर वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले स्वामी समर्थांचे विविध उपाय व तोटके आपल्या घरामध्ये करत असतात आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे असाच एक प्रभावी उपाय पाहणार आहोत.

मित्रांनो काय करत असताना आपल्याला स्वामींच्या एका विशेष मंत्राचा जर रात्री झोपताना करायचा आहे मित्रांनो अगदी मनापासून आणि विश्वासाने जर रात्री झोपताना आपण स्वामींचा हा मंत्र म्हटला तर यामुळे आपली अपूर्ण राहिलेली सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण होतील.

मित्रांनो हा उपाय आपल्याला दिवसभर ही कार्ये आटोपल्यानंतर रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा स्वामी म्हणतात की एक दोन सेकंदाचा मंत्र बोला की ज्यामुळे आपली उद्याची कार्ये मार्गी लागतील. यासोबतच घरातील वातावरणही खूप चांगले बनेल आणि त्यासाठी केवळ दोन सेकंद म्हणावयाच्या मंत्राची माहिती आपण या लेखांमध्ये घेणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने हा मंत्र कधी म्हणावा कसा म्हणावा याचीही माहिती आपण घेणार आहोत.

मित्रांनो जेव्हा कधी आपण दिवसभराची सर्व कामे आटपून रात्री झोपी जात असतो तेव्हा आपण दिवसभर केलेल्या कार्य याची मनातल्या मनात उजळणी होत असते. आणि यानंतर आपण झोपी जात असतो. मात्र काही जणांना झोपच लागत नसते आणि त्याच बरोबर त्यांना अनेक प्रकारची औषधे घेऊनच झोप येण्याची सवय लागून राहिलेली असते. तर काही जणांना वेगवेगळ्या काळजी असल्यामुळे झोप लागत नसते.

यापैकीच आणखी दुसरे एक कारण म्हणजे दिवसभरात आपल्याकडून काहीतरी मोठी चूक झाली असल्यास किंवा कुठली तरी अडचण आपल्यावर येणार हे माहित झाले असल्यास आपणाला चैन पडत नाही तर रात्री झोप लागत नाही अशा अनेक कारणांमुळे आपली झोप उडालेली असते. मित्रांनो जर झोपच झाली नसली तर आपली कुठलीच कामे आपल्या हातून सरळ होत नाहीत. यामुळे आपल्याला आपल्या शरीराची मरगळ तर असतेच त्याचबरोबर आपण मानसिक दृष्ट्याही मरगळलेले असतो.

यामुळे कुठलेही कार्य करण्यास मन धजावत नाही. कुठल्याच कार्याला उत्साह राहत नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांनी केवळ दोन सेकंदांसाठी एक मंत्र सांगितला आहे तो जेव्हा आपण जेव्हा झोपतो त्यावेळी झोप लागण्यापूर्वी आपण जी दिवसभरातील कार्य आठवत असतो त्यावेळी हा मंत्र म्हणायचा आहे. यामुळे आपल्याला झोप तर चांगली लागतेच शिवाय आपली सर्व कार्ये मार्गी ही लागतात. अगदी सोपा मंत्र आहे हा.

हा जो मंत्र आहे तो म्हणजे
ओम क्लिम नमः
असा आहे. हा मंत्र तीन वेळा झोपताना म्हणावयाचा आहे. सुरुवातीला हा मंत्र म्हणताना आपले हात डोळे कपाळ यावर ठेवून हा मंत्र तीन वेळा म्हणावयाचा आहे, ओम क्लिम नमः, ओम क्लिम नमः, ओम क्लिम नमः असे म्हणावयाचे आहे. त्यानंतर या मंत्राचा जप पुन्हा एकदा तीन वेळा हृदयावर हात ठेवून करावयाचा आहे. आणि शेवटी आणखी एकदा असाच हा मंत्र पुन्हा एकदा तीन वेळा आपल्या बेंबीवर हात ठेवून म्हणावयाचा आहे.

हा मंत्र आपण रोज म्हटला तरी चालेल. या मंत्रामुळे आपणाला चांगली झोप लागेल, वाईट स्वप्ने पडणार नाहीत. याचबरोबर आपली सर्व कार्य मार्गी लागतील, आणि त्याचबरोबर स्वामींची कृपा ही आपल्यावर अखंड राहील.

वरील माहिती विविध स्त्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment