चाणक्य म्हणतात सापापेक्षाही धोकादायक असतात असे लोकं, चुकूनही विश्वास ठेवू नका, धोकाच मिळणार

आर्य चाणक्य हे एक थोर विचारवंत, कुटनीती तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी अशा ...
Read more
साडेसातीच्या पहिल्या टप्प्यातच मेष राशीत बुधादित्य योग, या तीन राशींचं होणार भलं

राशीचक्रात एका ठरावीक कालावधीनंतर ग्रहाची स्थिती बदलत असते. त्यामुळे ग्रह बदलला की त्याची फळही तशीच मिळतात. पण गोचर कुंडली आणि ...
Read more
चाणक्य म्हणतात ‘अशा’ लोकांनी कितीही मेहनत केली तरी ते कधीच यशस्वी होत नाहीत

आर्य चाणक्य हे एक थोर विद्वान, प्रसिद्ध कुटनीती तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि विचारवंत होते. त्यांनी लिहिलेला चाणक्य नीती नावाचा ग्रंथ आजही ...
Read more
तुळशीचे महत्त्व काय, वैशाख महिन्यात लावल्यावर नेमकं काय होतं?
हिंदू धर्मात तुळशीचे रोप अतिशय पवित्र आणि पूजनीय मानले जाते. तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप लावल्यामुळे सकारात्मकता वाढते त्यासोबतच आनंद आणि ...
Read more
अक्षय तृतीयाच्या दिवशी काही विशेष गोष्टी दान केल्यामुळे तुमच्या आयुष्यात येईल आनंद……

भारतामध्ये प्रत्येक सण अगदी अत्साहामध्ये साजरा केला जाते. काही दिवसांमध्ये अक्षय तृतीया हा सण साजरा केला जाणार आहे. अक्षय तृतीयाच्या ...
Read more
धार्मिक तीर्थयात्रा का केल्या जातात? जाणून घ्या त्याचे महत्व…

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण सोशल मिडीयावर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांची पदयात्रा आजकाल खूप चर्चेत ...
Read more
2025, या राशींसाठी एकदम खास! नशीबाचे दार उघडणार…बाबा वेंगाने तर अगोदरच केले भाकीत

बल्गेरियाची भविष्यवेत्ती बाबा वेंगा हिच्या अनेक भविष्यवाण्या गाजल्या आहेत. तिने नैसर्गिक संकटं, राजकीय उलथापालथ, महायुद्ध, दोन्ही देशातील वाद, अमेरिकेवरील हल्ले, ...
Read more
मानसिक ताण दूर करण्यासाठी रूद्राक्षाचे पाणी खरचं फायदेशीर ठरते का? नक्की जाणून घ्या…

आयुष्यात अनेकदा आपल्याला अशा परिस्थितींचा सामना करावा लागतो जिथे प्रत्येक मार्ग बंद वाटतो. प्रयत्न करूनही यश मिळत नाही, मानसिक शांती ...
Read more
तीन महिन्यानंतर ओढावणार मोठं संकट, भारतावरही येणार आपत्ती! जपानी बाबा वेंगाने असं वर्तवलं भाकीत

जागतिक पातळीवर बऱ्याच उलथापालथी सुरु आहेत. सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि इतर गोष्टींवर त्याचा थेट परिणाम होताना दिसून येत आहे. असं ...
Read more
मंगळ कर्क राशीत प्रवेश करताच ‘या’ राशींच्या नशिबात कोसळेल दुख:चा डोंगर

मंगळ हा ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचा ग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रात मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हटले आहे. मंगळ हा धैर्य, शौर्य, ऊर्जा, भूमी, रक्त, ...
Read more