वास्तुच्या ‘या’ सोप्या टिप्स फॉलो केल्यास घरात कधीच आर्थिक चणचण भासणार नाही….

वास्तूशास्त्राच्या नियमांचे पालन केल्यास तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता वाढते. वास्तुशास्त्रात दिशांना खूप महत्त्व दिले जाते. कारण ती वस्तू योग्य किंवा चुकीच्या ...
Read more
पंचग्रही योगामुळे ‘या’ तीन राशींना मिळणार बक्कळ पैसा, अपार श्रीमंतीसह होईल अचानक धनलाभ

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ९ ग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन करतात ज्याचा संपूर्ण जगावर आणि मानवी जीवनावर परिणाम होतो. एप्रिल आणि मे महिना ...
Read more
या मूलांकाच्या लोकांची कशी असते आर्थिक स्थिती ? पटापट जाणून घ्या..

मूलांक म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेची बेरीज. उदा – तुमचा जन्म 27 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 9 असेल, 7+2 ...
Read more
29 मार्चपासून या दोन राशींच्या बाबतीत काय घडणार? तुमची रास तर ही नाही ना?

शनिवार 29 मार्च रोजी, आपल्या कर्माचे कारक शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीमध्ये संक्रमण करणार आहेत. शनिच्या या संक्रमणामुळे या दिवशी ...
Read more
शिंक येणं शुभ की अशुभ? नक्की काय सांगतं शकुन शास्त्र?

प्राचीन काळापासून शिंकण्याबद्दल अनेक समजुती आहेत. काही लोकांना शिंक येणं शुभ वाटतं तर काहींना अशुभ वाटतं. पण शिंक येणे ही ...
Read more
‘यामुळे’ जुन्या घरांना असायची दोन दरवाजे

आपलं स्वतःचं घर असलं पाहिजे हे प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी लोक मेहनत करत असतात. आज घरांच्या दरवाज्यांपासून ते फर्निटर बनवण्यापर्यंत लोक ...
Read more
आयुष्यात सुखी राहायचं असेल तर या 3 गोष्टी कोणालाच सांगू नका, आर्य चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक थोर राजनीती तज्ज्ञ, कूटनीती तज्ज्ञ आणि अर्थशास्त्राज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहीला. या ग्रंथामध्ये ...
Read more
हे परमेश्वरा, माझी हाक ऐक! जेव्हा देव आपली प्रार्थना ऐकतो तेव्हा मिळतात ‘हे’ 3 संकेत

हे परमेश्वरा… माझे चांगले दिवस कधी येतील… असं आपण कायम देवाला विचारत असतो. अनेकदा आपल्या काही इच्छा लगेच पूर्ण होतात. ...
Read more
शीतला अष्टमीच्या दिवशी ‘हे’ विशेष उपाय केल्यास तुमच्या घरातील सर्व समस्या होतील दूर…

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवला त्याचे विशेष महत्त्व दिले जाचे. तसेच हिंदू धर्मामध्ये शीतला अष्टमी अगदी उत्साहामध्ये साजरा करतात. शीतला अष्टमीच्या ...
Read more
दर्श अमावस्येला ‘या’ गोष्टी अर्पण केल्यास पितृदोष होईल दूर

असे म्हटले जाते की, आमावस्येच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करावे नाही. परंतु तुम्हाला माहिती आहे का? हिंदू धर्मामध्ये एक ...
Read more