आज संकष्टी चतुर्थी दिवशी संध्याकाळी फक्त २१ वेळा बोला हा मंत्र; गणेशाच्या कृपेने होईल धनलाभ!

आज सोमवार संकष्टी चतुर्थी आहे. आपण सर्व जण गणपतीची आराधना करत असतो, पण ज्या लोकांना नवीन कार्य सुरू करायचे असते तसेच गणपतीचे नवीन पूजा किंवा उपवास सुरु करुचे आहे त्यानी संकष्टी चतुर्थी पासून सुरु केल्यास खुप शुभ मानले जाते. दार महिन्यात चतुर्थीं येत असते पण संकष्टी चतुर्थीला महत्त्व जास्त आहे. कित्येक जण दर महिन्याला चतृर्थी उपवास करत असतात.

अनेक संकटापासून मुक्त्तता मिळावी म्हणून बरेच लोक संकष्टी चे व्रत करतात. तसेतर शुक्ल पक्षात प्रत्येक महिन्यात विनायकी चातृर्थी येते. आणि कृष्ण पक्षा मध्ये संकष्टी चतृर्थी येते. मित्रांनो विनायकी चतृर्थी पेक्षा संकष्टी चतृर्थी चे महत्व खुप जास्त आहे. त्यामुळे कुठले हि नविन व्रत सुरु काण्याची हि योग्य वेळ आहे.

संकष्टी चतुर्थी दिवशी काही उपाय करून तुम्हला होण्या बऱ्याच अडचणी दूर करू शकतात.ज्या लोकांना, आर्थिक अडचणी जास्त प्रमाणत येत आहेत. तसेच आर्थिक स्थती चांगली होण्यसाठी मार्ग दिसत नाहीत, गरीबी कमी होण्याचे मार्ग मिळत नसतील, कितीही कष्ट करून सुद्धा पैसा घरात येत नाही. आलेले धन घरात टिकत नाही. अशा लोकांनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी हा मंत्र 21 वेळा अवश्य बोला.

श्री गणेश म्हणजे गणपतीची पूजा करून त्याची आराधना करून आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, लक्ष्मीचे आगमन होईल. तुम्ही जी साधना करणार आहे त्यात एकग्रताने व मनापसून करायची आहे. त्यामुळे तुम्हाला श्री गणेशाचे आशीर्वाद मिळतील.

आज मी तुम्हाला मंत्र सांगणार आहे तो खूपच चमत्कारिक असा आहे. त्यसाठी तुम्ही संकष्टी चतुर्थी आधी केली नसेल तरी चालेल, तुम्ही चतृर्थी करत नसाल तरी चालेल. या साठी फक्त तुमची मनापासून उपासना करायची तयारी पाहिजे.तुम्हाला एक श्री गणेशाची प्रतिमा लागणार आहे. हि प्रतिमा पिवळ्या रंगाची असावी. या प्रतिमा विधिवत पूजा करून दुर्वा नक्की अर्पण करावा. त्या नंतर मोदकाचा नैवद्य दाखवावा, मोदकाचा नैवद्य दाखवता येत नसेल तर तीळ व गूळ एकत्र करून नैवद्य दाखवला तरी चालेल.

त्यानतंर श्री गणपती ची पूजा झाल्यावर आरती करायची आहे. त्यानंतर आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे. व कमीत कमी एकवीस वेळा मंत्र उच्चर करायचा आहे. तो मंत्र काहीसा असा आहे,
“वक्रतुंडाय हू, वक्रतुंडाय हू”
या मंत्रामुळे तुमच्या समोर असलेल्या अडचणी कमी होऊन आर्थिक प्रगती होण्यास सुरवात होईल.

Leave a Comment