नवरात्रीत नखं कापणे अशुभ मानले जाते, मग मुलांचे मुंडण कसं केले जाते? जाणून घ्या शास्त्रीय कारण…

हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला अत्यंत पवित्र मानले जाते. नवरात्रीमध्ये देवीची विशेष पूजा केली जाते. देवी देवताचे आशिर्वाद मिळाल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती ...
Read more

होळीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या एका क्लिकवर

रंगाचा आणि आनंदाचा सण असलेल्या होळीला अवघे काही दिवस उरले आहे. होळी दहन हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. ...
Read more

जगातील सर्वात उंचीवर स्थित महादेव मंदिर, पार्वतीच्या तपस्येमागील अज्ञात सत्य!

हिमालयाच्या विशाल शिखरावर स्थित असलेले महादेव मंदिर हे एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेले ठिकाण आहे. पार्वतीच्या तपस्येच्या गूढ कथेसोबत, ...
Read more

दह्याचा असा करा योग्य वापर, कुंडलीत शुक्र होईल मजबूत!

अनेकवेळा आपल्याकडे पैंसे येतात पंरतु तो टिकत नाही. तुमच्या सोबत सुद्धा असे होत असेल तर तुमच्या कुंडलीमध्ये शुक्र दोष असू ...
Read more

चाणक्य म्हणतात जगातील कोणतीच स्त्री तीच्या बद्दल या दोन गोष्टी आपल्या पतीला कधीच सांगत नाही

आर्य चाणक्य हे एक महान विद्वान होते. ते एक थोर राजनिती तज्ज्ञ, कूटनिती तज्ज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ देखील होते. आर्य चाणक्य ...
Read more

चंद्रग्रहणाच्या वेळी महिलांनी ‘या’ गोष्टी करू नये अन्यथा, जाणून घ्या महत्त्वाचे नियम….

हिंदू धर्मामध्ये कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी चांगली वेळ पाहिली जाते. मान्यतेनुसार, ग्रहणाच्या वेळ कोणत्याही प्रकारची चांगले कामं करू नये. ग्रंथानुसार, सूर्यग्रहण ...
Read more

होळीच्या दिवशी अग्नीत ‘या’ 5 गोष्टी अर्पण केल्यास लवकरच लग्नाचा योग जुळून येणार, जाणून घ्या उपाय

दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळीचा सण साजरा केला जातो. तसेच हिंदू धर्मात चांगल्याने वाईटावर मात करण्याची कहाणी हिरण्यकश्यपूच्या कथेत रुजलेली ...
Read more

अमलकी एकादशी का साजरी केली जाते? ‘हे’ आहेत व्रत ठेवण्याचे फायदे

दरवर्षी होळीच्या आधी, अमलकी एकादशीचे व्रत केले जाते, जे फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला पाळले जाते. अमलकी एकादशीच्या दिवशी ...
Read more

लग्नघरामध्ये चुकूनही ‘या’ वस्तू ठेऊ नये, नवविवाहित जोडप्याच्या आयुष्यात येतील अडथळे

वास्तुशास्त्रानुसार, ज्या घरामध्ये लग्न होणार आहे त्या घरात सकारात्मक ऊर्जा असणे खूप महत्वाचे आहे. असे अनेक लोकं असतात ज्यांच्यामुळे चांगल्या ...
Read more

सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रेमानंद महाराज यांनी दिला मंत्र, ‘मॅरिड लाइफ’ होणार आनंदी

प्रेमानंद जी महाराज म्हणतात, पती आणि पत्नीमध्ये विश्वास टिकवून ठेवणे महत्वाचे आहे. नाते दृढ करण्यासाठी पैसे किंवा भौतिक सुखाला कोणतेही ...
Read more