रोज संध्याकाळी घरात येथे जाळा ‘या’ दोन वस्तू : कटकटी, द्वेष ,अडचणी सर्व दूर होईल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणीनो रोज घरामध्ये येथे जाळा या दोन वस्तू त्या म्हणजे घरातील सर्व कटकटी दोष अडचणी नाहीशा होतील. व घरामध्ये सुख समाधान समृद्धी येईल सर्व दोष कायमचे नष्ट होतील. हा उपाय प्रभावशाली शक्तिशाली आहे. हा उपाय आपण आपल्या घरामध्ये एक महिनाभर न चुकता केला तर आपल्या घरातील वाईट शक्ती व नकारात्मक ऊर्जा कायमची नाहीशी होईल. यामुळे आपल्या घरातील कटकटी अडचणी द्वेष कायमच्या नाहीशा होत.

एक महिना बद्दल श्रद्धेने विश्वासाने हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये प्रसन्नता येईल, शांतता येईल, समाधान येईल, आनंद आपल्या घरामध्ये राहील सगळ्यांचे आरोग्य देखील उत्तम राहील. फक्त संध्याकाळच्या वेळी आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन वस्तू लागणार आहेत. त्यातील पहिली वस्तू म्हणजे आपल्याला एक कापराची वडी लागणार आहे. व आपल्या स्वयंपाक घरामध्ये आपण वापरतो त्यातील एक लवंग आपल्याला लागणार आहे.

हा उपाय करत असताना जी आपण लावून घेणार आहे ती लवंग घेत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. ती म्हणजे किती लवंग तुटलेली,मोडलेली, अर्धी अशी असता कामा नये. ती अखंड फुला सहित असली पाहिजे.

याची काळजी आपल्याला घ्यायला आहे. व घरामध्ये आपल्या एक कापराची डबी देखील आणून ठेवायला हवी. आणि आपल्याला नवं सुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये आणून ठेवायची आहे. एक वाटी घेऊन वाटीमध्ये एक कापराची वडी ठेवायची आहे. व त्यावर आपल्याला एक लवंग ठेवायची आहे.

फक्त आपल्याला हे आपल्या घरातील एक वाटी घेऊन वाटी मध्ये आधी कापूर व त्यावर लवंग ठेवून हे आपल्या देवघरासमोर आपल्याला जाळायचे आहे. यामुळे तो कापूर देखील जळून जाईल व त्यासोबत तिलवन देखील जाईल. हे करत असताना आपल्याला कोणताही मंत्र म्हणायचं नाही. फक्त हा साधा आणि सोपा उपाय आपल्याला आपल्या देवघरामध्ये त करायचा आहे. कोणताही मंत्र आपल्याला म्हणायचं नाही. फक्त देवघरा समोर बसून आपल्याला हा लवंग आणि कापूर जाळायचा आहे.

कापूर आणि लवंग जाळलेली वाटी देवघरासमोर आपल्याला तसंच ठेवायचे आहे. व दुसऱ्या दिवशी त्या वाटीतील उदी एका डब्यामध्ये ठेवायची आहे. हे एक महिनाभर एकत्रच असं साठवायचं आहे. इकडे तिकडे कोठेही टाकून द्यायची नाही. एक महिनाभर उदी साठवून आपल्याला ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहे. हा उपाय महिनाभर केल्याने आपल्या घरातील सर्व कटकटी अडचणी दूर होतील. व आपल्या घराला सुख समाधान समृद्धी लाभेल.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *