3 महिने करा ‘ही’ स्वामींची सेवा : सर्व इच्छा पूर्ण होतील जे मनात आहे ते सर्व मिळेल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो आपण स्वामींचे सेवेकरी असाल किंवा नुकताच आपण स्वामींचे सेवेकरी झाला आहात, यांच्यासाठी हा लेख खूपच महत्त्वाचा आहे. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामींची तीन महिने सेवा करायचे आहे. सेवा कोणती आहे याबद्दलची माहिती आजच्या या लेखामध्ये आपण घेणार आहोत.

ही सेवा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. ही सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक मनामध्ये संकल्प सोडायचा असतो. हा संकल्प सोडून झाल्यानंतर मग स्वामींची ही तीन महिन्याची सेवा करण्यास सुरुवात करावी.

आपण ही सेवा कोणत्याही शुभ दिवसापासून केली तरी चालते. परंतु स्वामी समर्थ महाराजांचा आवडता वार हा गुरुवार आहे या गुरुवारच्या दिवशी सेवा करण्यास सुरुवात केली तर खूपच चांगले अनुभव आपल्याला येतील. व आपल्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतील. त्यामुळे गुरुवारच्या दिवसापासूनच आपल्याला ही सेवा करण्यास सुरुवात करायची आहे.

मात्र ही सेवा आपल्याला तीन महिने करायचे आहे. ही सेवा सुरू करत असताना आपण ज्या साठीही सेवा करत आहोत, आपली इच्छा तीन महिन्याच्या आधी किंवा तीन महिने झाल्यानंतर लगेचच पूर्ण होईल. इच्छा पूर्ण करून देणारी ही सेवा खूपच प्रभावशाली आहे.

आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती इच्छा आपली पूर्ण होईल. ही सेवा कुणीही करु शकते. महिला-पुरुष, मुली मुले असे कोणी ही सेवा करू शकतात. ही सेवा करण्यासाठी मनामध्ये श्रद्धा आणि भक्ती असायला हवी. ही सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला तीन गोष्टी करायचे आहेत. आणि ह्या तीन गोष्टी करण्याआधी आपल्याला संकल्प सोडायचा आहे.

आणि हा संकल्प आपल्याला आपल्या देवघरा समोर सोडायचा आहे. एक तास किंवा थांबून घ्यायचे आहे. व एक तांब्याभर पाणी घेऊन देवघरासमोर किंवा स्वामीं समोर बसून दिवा अगरबत्ती लावावी. व आपला हात त्याच्या मनामध्ये किंवा ताटामध्ये घ्यायचा आहे. व आपल्या हातावर पाणी घेऊन आपल्या मनातील इच्छा स्वामींना सांगायचे आहे.

व ते हातातील पाणी ताटामध्ये सोडायचा आहे. व दोन्ही हात जोडून स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करायचा आहे. व आपल्या मनातील इच्छा पूर्ण करावी. अशी त्यांच्या प्रार्थना करायची आहे. आणि मगच आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे. ही सेवा सुरू केल्यानंतर दररोज न चुकता अकरा माळी ‘श्री स्वामी समर्थ’ हा जप करायचा आहे.

त्यानंतर एक वेळेस ‘तारक मंत्र’ म्हणायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला एक वेळेस ‘राम रक्षा’ म्हणायचे आहे. आपल्याला फक्त या तीन सेवा करायचे आहेत. या तीन सेवा आपण सकाळी किंवा संध्याकाळी कोणतीही एक वेळ ठरवून त्या वेळेस ही सेवा आपल्याला दररोज न चुकता करायचे आहे.

ही सेवा सुरू करण्यापूर्वी आपण जो संकल्प करणार आहे. तो संकल्प आपल्याला एकदाच करायचा आहे. दररोज अशा प्रकारे आपल्याला संकल्प करायचा नाही. आणि हा संकल्प सोडलेले पाणी आपण तुळशीला घालू शकतो.

हे तीन महिन्याची सेवा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. आणि ही सेवा पण आपल्याला सकाळ किंवा संध्याकाळ जी वेळ शक्य आहे. त्यावेळेस ही सेवा आपण करणार आहोत आणि ही सेवा करण्यासाठी आपल्याला बाहेर कुठेही जावे लागणार नाही. आपल्या घरांमध्ये ही सेवा आपण करणार आहोत. त्यामुळे सेवा तुम्ही नक्की करा. अनुभव नक्की येतील आपल्या मनामध्ये जे काही आहे. ते सर्व काही मिळेल आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

मित्रांनो ही माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखकांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *