स्वामी म्हणतात : फक्त ‘हा’ मंत्र उच्चारला तरी आपली सर्व कामे पूर्ण होतील

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो आपली पुष्कळ कामे काहीना काही अडचणीमुळे ती पूर्ण होत नाहीत. प्रत्येक कामामध्ये अपयश येते अपयश आल्यामुळे कोणतेही काम करण्याची इच्छा राहत नाही.

मनामध्ये सतत नकारात्मक विचार वावर करत राहतात. त्यामुळे आपले पूर्ण आयुष्य नकारात्मक होण्यास सुरुवात होते.

वरील सर्व अडचणीतून मुक्ती मिळवण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेला हा उपाय केल्यास आपले सर्व कामे पूर्ण होतील. या मंत्राच्या उच्चाराने आपली सर्व कामे पूर्ण होतील आपण ज्या दिशेला जाऊ त्या देशातून आपल्याला यश मिळणार आहे.

मित्रांनो ह्या मंत्राचा जप करण्यासाठी आपल्याला पुष्कळ वेळ द्यावा लागणार नाही हा मंत्र म्हणण्यासाठी आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ती काळजी म्हणजे हा मंत्र म्हटल्याशिवाय कोणाशीही बोलायचे नाही.

सकाळी उठल्यानंतर कोणाशीही न बोलता खालील मंत्र म्हणावा…
ॐ नमो भगवती प्रद्य पद्यावती ॐ हीं पूर्वाय दक्षिणाय पश्चिमाय
उत्तराय पूर्वस्य सर्वजनं वश्यं कुरु कुरु स्वाहा ।

आपल्याला एक माळ जप करायचा आहे म्हणजेच 108 मंत्र आपल्याला म्हणायचा हा मंत्र म्हणत चारही बाजूला फुकावे.

हा उपाय केल्याने आपल्याला सर्व क्षेत्रामध्ये यश मिळणार आहे. तसेच आपल्या सहकाऱ्यांकडून आपले प्रयत्न पूर्ण होण्यासाठी मदत मिळणार आहे सर्व कामे ह्या मंत्राच्या उच्चाराने पूर्ण होणार आहेत.

मित्रांनो हा उपाय बऱ्याच जणांनी करून आपले निश्चित असे ध्येय प्राप्त केले आहेत तुम्ही देखील हा उपाय करून आपली सर्व कामे पूर्ण करू शकता.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा आणि शेअर करा विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *