रात्री झोपण्याआधी फक्त एक वेळेस बोला ‘हा’ मंत्र, स्वामींची कृपा होईल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो स्वामी समर्थांवर तुमचा विश्वास असेलच व तुम्ही स्वामींची सेवा देखील करत असचालच मग तुम्हाला माहिती आहे के कि मनापासून स्वामींची आराधना केली स्वामींची सेवा केली कि ते आपल्या मनातील सर्व काही ऐकतात स्वामी आहेतच मायाळू भक्तावर प्रेम करणारे आपल्या आई सारखे माया दाखवणारे ते आपल्या भक्तांना कधीच संकटात बघू शकत नाही आणि आज आपण स्वामींचे अशे काही शब्द पाहणार आहोत जे तुम्ही उच्चारल्याने तुमच्या अंगामध्ये एक शक्ती येईल एक वाक्य झोपताना बोलायचे आहे म्हणजे सर्व काही स्वामी सांभाळतील रोज रात्री अंथरूनामध्ये गेल्यावर झोपण्याचा आधी आपण हाथ जोडून फक्त हे फक्त 1 वेळा बोलायचे आहे.

मित्रानो दररोजच्या जीवनातील कामे, धावपळ दिवसभराचा डोक्याला असलेला ताण सगळे काही संपवून आपण आपल्या बेड कडे जातो व झोपी जातो पण त्यात हि आपल्याला झोपताना काही तर राहिलेलं काम असते आणि त्यातही उद्याच टेन्शन असतेच. आज असे काही तरी राहिलेले काम असते ह्या सर्वापासून आपल्याला स्वामी वाचवतील उद्या स्वामी बघतील रात्री सुखात ते झोपवतील आपली काळजी करतील म्हणून हे शब्द हे वाक्य आपण बोलायचं आहे ते म्हणजे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ नमः तर मित्रांनो हा मंत्र श्रद्धेने मनापासून भक्तिभावनेने हा मंत्र जप करा स्वामी नक्की तुम्हाला आशीर्वाद देतील तुमच्या अडचणी दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत.

आणि त्याच बरोबर मित्रांनो सर्व समस्यांचे समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही या मंत्रामुळे स्वामी महाराजांची शक्ती आपल्या अवतीभवती आहे आणि याचा अनुभव नक्की येईल कसलीही भीती संकटे कितीही आली तरी ती संकटे स्वामी महाराज दूर करतील. तर मित्रांनो हा मंत्र तुम्ही रोज रात्री झोपताना म्हणा मनातील सर्व विचार दूर सारून फक्त स्वामींचे ध्यान करा. हा मंत्र तुम्ही कमीतकमी 1 वेळा जप करू शकता. या मंत्राचे सामर्थ्य खूप आहे कारण हा स्वामींचा शक्तिशाली मंत्र आहे जो तुम्हाला त्वरित म्हणजेच 24 तासाच्या आत प्रचिती दाखवतो. या मंत्राचा खूप साऱ्या स्वामी भक्तांना अनुभव आला आहे. खूप साऱ्या स्वामी भक्तांच्या इच्छा, मनोकामना पूर्ण होऊन स्वामींच्या भक्तीचा त्यांना अद्भुत प्रत्यय देखील आला आहे.

आणि त्याचबरोबर मित्रांनो घरातील काही समस्या किंवा जीवनात जर संकटांची रीघ लागली की आपल्याला देवाची आठवण येते. तेव्हा आपण देवाचा धावा करतो. त्यामुळे तात्पुरते क होईना आपल्याला सुख मिळते, थोड्या अडचणी दूर होतात पण चमत्कारिक हे आहे जर आपण नेहमीच वेळ काढून देवाचे स्वामींचे नामस्मरण, मंत्र जप केला तर नेहमीच अडचणींना तोंड द्यायची क्षमता मिळते. मित्रांनो अशक्य ही शक्य करतील स्वामी. अस स्वामींच्या बाबतीत म्हणलं जातं. आणि खरंच जे स्वामींचे सेवेकरी आहेत त्यांना याचा प्रत्यय नक्कीच आला आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *