पितृपक्षात करा एक चपातीचा ‘हा’ उपाय : सर्व बाधा दूर होतील…!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो पितृपक्ष सुरू झाला आहे आणि पितृपक्षा पासून दररोजच घराच्या उंबरठ्यावर असे शिंपडा पाणी त्याने आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती, अडचण, वाईट नजर, कोणतीही बाधा प्रवेश करणार नाही. 10 सप्टेंबर पासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे 10 सप्टेंबर पासून पुढील पंधरा दिवस हा पितृपक्ष राहणार आहे.

याला पितृपंधरवडा देखील म्हणतात आणि पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे कोणी वारलेले आहे त्यांच्या तिथीनुसार श्राद्ध घातले जाते.हे पितरांना तर्पण केले जाते. त्यांना आठवले जाते पितृपक्षामध्ये आपलेच पूर्वज नाही. तर त्या आधीचे आपले आधीची पूर्वज असतात. जे मृत्यू झालेले असतात ते या पितृपंधरवड्यामध्ये जमिनीवर येतात. असे मानले जाते.

मित्रांनो, पितृपक्षाचा महिना हा फक्त पंधरा दिवसाचा असतो. या पंधरा दिवसात आपण आपल्या घरातील जे व्यक्ती मेले आहेत, मृत पावले आहेत. त्यांच्यासाठी श्राद्ध योग्य वेळेस योग्य तिथीला कळत असतो. हे श्राद्ध आपण त्यांना जेवू घालण्यासाठी करत असतो. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी करत असतो.

त्याचबरोबर त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी करत असतो. म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपण अशी एक गोष्ट सांगणार आहोत की, ज्यामुळे आपल्या घरातील सर्व बाधा दूर होतील. पितृपक्षात आपण एका चपातीचा हा उपाय करायचा आहे. त्यामुळे आपल्या सर्व बाधा दूर होतील. हा चपातीचा उपाय आपल्याला रोज करायचा आहे.

मित्रांनो ही चपाती दिवसाची असले पाहिजे म्हणजेच सकाळी आपण जे दुपारच्या जेवणासाठी जेवण करतो त्या जेवणात जी आपण सगळ्यात प्रथम चपाती करतो ती. चपाती किंवा भाकरी केले असेल तर ती सगळ्यात आधी सगळ्यात पहिला केलेली भाकर. रोज ही चपाती किंवा भाकरी बाजूला काढून ठेवायचे आहे.

बाजूला काढलेली चपाती किंवा भाकरी दिवसभरातून कधीही घरातल्या लोकांचे जेवण होण्याआधी कुत्र्याला खायला घाला आणि या पंधरा दिवसाच्या पितृपक्षामध्ये कुत्र्याचे, कावळ्याचे खूप महत्त्व मानले जाते. कारण या रूपातच पितृ आपल्या घरी येत असतात. त्यासाठी आपण त्यांना रोज काही ना काहीतरी खायला द्यावे.

मित्रांनो शास्त्रामध्ये असे लिहिलेले आहे की पितृपक्षामध्ये इतरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी व पितृदोष यापासून मुक्त होण्यासाठी कुत्र्यांना गोड पोळी जरूर खायला द्यावी यामुळे आपले पित्र आपल्यावर खूश होतात व त्यांच्या आशीर्वादामुळे आपली पितृदोष यापासून मुक्तता होते.

आणि पितृपक्षात कुत्र्याना अशाप्रकारे गोड पोळी खायला दिल्यास आपल्यावर पितरांची कृपा बरसते. शक्य असल्यास हा उपाय पितृपक्षात रोज तुम्ही करू शकता. कुत्र्यांचे शास्त्रामध्ये खूप महत्त्व सांगितलेले आहे असे म्हणतात की कुत्रा व्यक्तीला श्रीमंताचा गरीब व गरीबाचा राजा सुद्धा बनवू शकतो.

कुत्र्यांना पोळी खायला दिल्यात आपले शत्रू सुद्धा नष्ट होतात हा उपाय शक्यतो दुपारी १२ ते १ या दरम्यान करावा. कारण ही वेळ आपले पित्र येण्याची वेळ असते आणि या वेळामध्ये आपण जर कुत्र्यांना पोळी खायला दिली तर ही पोळी डायरेक आपल्या पित्रांपर्यंत पोहचते आणि यासाठी हा उपाय आपण करायचा आहे. यामुळे तुमच्या पित्रांचा आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळेल. व घरातील सर्व बाधा दूर होऊन घरात सुख-समृद्धी व शांतता राहील. त्याचबरोबर तुमच्या पित्रांचा आशीर्वाद ही तुमच्या कायम पाठीशी राहील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *