नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो तुम्ही पैशांच्या समस्यांनी त्रस्त राहत काही केलं तरी पैसा घरात पुरत नाही. का किंवा पैसा घरात येत नाही का असा असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा ही माहिती तुमच्या साठीच आहे. आणि मित्रांनो उद्या म्हणजेच 13 सप्टेंबर मंगळवारच्या दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आणि या दिवशी बाप्पाचा आशीर्वाद मिळावा. म्हणून भावीक प्रार्थना करतात आणि तसेच उपवास सुद्धा करतात. आणि गणपतीची पूजा करतात. बाप्पाच्या आवडत्या वस्तू पदार्थ त्यांना अर्पण केले जातात. या सर्व उपचारांमुळे बाप्पा प्रसन्न होतो. अशी भाविकांची श्रद्धा आहे बाप्पाच्या आवडत्या दुर्वां शिवाय गणेश पुजा अपूर्ण मानली जाते. म्हणूनच जेव्हा गृहप्रवेश किंवा मुंज, विवाह असे शुभ कार्य केले जातात.
तेव्हा गणेश पूजेला दुर्वा वापरल्या जातात. याशिवाय बुधवार आणि चतुर्थीच्या पूजेचे दुर्वा वापरतात. या दिवशी दुर्वांचे काही उपाय खूप चमत्कारी ठरतात. असा अनुभव अनेकांना आला आहे. चला तर मग जाणून घेऊया की आपल्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी आपण दुर्वांचा कोणता उपाय संकष्टी चतुर्थीला करू शकतो. ज्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि मित्रांनो आपण गवताला दुर्वा म्हणत नाही तर गवतातून निवडलेला त्रिदलाला दुर्वा म्हणतो. आणि त्या बाप्पाला अर्पण करतो याचा अर्थ आहे. हे काम अतिशय मन लावून करा मन एकदा का शांत आणि एकाग्र झालं की पुढचे मार्ग आपोआप मोकळे होत जातात. आणि चमत्कारही आपोआप घडतात.
आणि त्याचबरोबर मित्रांनो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दुर्वा वापरण्याची एक पद्धत आहे आणि मित्रांनो जर तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल आणि तुमच्याकडे पैसा नसेल तर गणेश चतुर्थीला किंवा कोणत्याही शुभमुहूर्तावर पाच दुर्वांमध्ये दौऱ्याला 11 गाठी घालून दुर्वांचा छोटासा हार पप्पाला अर्पण करावा. अस केल्याने आर्थिक संकटातून सुटका होते. मित्रांनो अस म्हटल जात आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी गाईच्या दुधात दूर्वा मिसळून त्यापासून तयार केलेले गंद कपाळाला लावा. असं केल्याने तुमची मनोकामना लवकर पूर्ण होते. ज्योतिष शास्त्रानुसार सुद्धा घरातील संकटातून सुटका होण्यासाठी रोज गाईला चारा तसेच दुर्वा द्याव्यात. असं केल्याने कौटुंबिक नात्यांमध्ये प्रेमभावना वाढते.
कुटुंबातील कलह कमी होतो गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला एकवीस दुर्वांची त्रिदल अर्पण करा. त्याचबरोबर अथर्वशीर्षाची एकवीस आवर्तने म्हणा किंवा तुम्हाला अथर्वशीर्ष म्हणता येत नसेल तर कमीत कमी ते ऐका गणेश त्यामूळे सुद्धा कृपा होते आणि गणेशाच्या पूजेमध्ये दूर्वा वापरल्याने आर्थिक उणीव भासत नाही. उलट आपल्या कामात यश म्हणून कुबेरा प्रमाणे जीवन प्राप्त होते. अशीही मान्यता आहे बुधवारी किंवा चतुर्थीला गणेश मंदिरात 11 दुर्वांची जुडी अर्पण केल्याने बुध दोष दूर होतो. आणि गणेशाची कृपा होते बुध दोष दूर झाल्यामुळे वाणी दोष दूर होतात. तसंच आपल्याला व्यापारातही बरकत मिळते.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.