श्रावण महिन्यात महिलांनी मुलांसाठी करावे ‘हे’ एक काम : मुलांवर कधीच कोणते संकट येणार नाही !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो श्रावण महिन्यामध्ये महिलांनी आपल्या मुलांसाठी करावे हे. एक काम मुलांवर कधीही कोणतेही संकट येणार नाही. त्यांच्यावर कोणतीही अडचण येणार नाही. आणि महिलांनी जर श्रावण महिन्यामध्ये हे काम केले तर महादेव आपल्या मुलांचे रक्षण करतील सदैव त्यांच्या सोबत राहतील. मित्रांनो श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी कोणत्याही सोमवारी केले तरी चालते. त्यांनी फक्त सोमवारच्या दिवशी केले तरी चालते. आणि जर आपल्याला सोमवारी करणे शक्य नसेल, तर श्रावणामधील कोणत्याही आपण करू शकता. फक्त आपल्याला एक वेळेस हा उपाय करायचा आहे.

हा उपाय करण्यासाठी आग्र्यातील कोणताही एक वार निवडला तरी चालतो. मग त्यासाठी तुम्ही सोमवार निवडा किंवा अन्य कोणताही वार निवडला तरी चालतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक वस्तू लागणार आहे ती वस्तू आपल्याला पूजा सामग्रीच्या दुकानातून आणायची आहे. किंवा बाजारातून आपल्याला एक दोरा आणायचा आहे. वटसावित्रीच्या पौर्णिमेला जो दोरा वडाच्या झाडाला गुंडाळा जातो. तो कच्चा दोरा आपल्याला हा उपाय करण्यासाठी आणायचे आहे. आणि कच्चा दोरा जर आपल्या घरामध्ये असेल तर तो आपण आपल्या घरातला देखील वापरू शकतो.

जो आपण पांढरा दोरा वापरणार आहोत तो दोरा घरामध्ये असेल तर तो घेतला तरी चालतो. किंवा आपण हा दोरा दुकानातून आणला तरी चालतो. तो दोरा आणल्यानंतर त्याचे आपल्याला सात पदर तयार करायचे आहेत. आणि त्या सात पदरांची एक वात करून घ्यायची आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सात पदरी दोरा घ्यायचा आहे. सात पेक्षा दोरा कमी घ्यायचा नाही. किंवा त्यापेक्षा जादा देखील दोरा घ्यायचा नाही सात पदर होतील. इतकाच दोरा घेऊन त्याची वात तयार करायची आहे. ज्या पद्धतीने आपण आपल्या देवघरांमध्ये दिवे लावण्यासाठी कापसाची वात करतो. त्या पद्धतीनेच त्या दोऱ्याची आपल्याला वात तयार करायची आहे.

डोळ्याची वाट थोडी मोठी झाली तरी चालते. आपण जी दोऱ्याची वात करणार आहोत. ती वात करून झाल्यानंतर आपल्याला ती दोऱ्याची वात आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे. ती वात आपण सकाळी दुपारी संध्याकाळी कोणत्याही वेळी देवघरामध्ये ठेवू शकतो. वात देवघरामध्ये ठेव असताना आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या रक्षणासाठी, मुलांच्या समृद्धीसाठी महादेवांना विनंती करायची आहे. आणि जी काही आपण दोऱ्याची वात तयार केलेले आहे. ती देवघरामध्ये ठेवायचे आहे. आणि आपण जर हे काम संध्याकाळच्या वेळी केले तर दोरा रात्रभर तेथेच ठेवायचा आहे.

आणि आपण जर हा दोरा सकाळी देवघरामध्ये ठेवला तर संध्याकाळी तू दोरा तेथून उचलायचा आहे आपण ही वात सकाळीच देवघरामध्ये ठेवली तर संध्याकाळच्या वेळी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करायचे आहे आणि आपण जर ही वात संध्याकाळच्या वेळी देवघरामध्ये ठेवली तर दुसऱ्या दिवशी सकाळी ती शिवलिंगावर अर्पण करायचे आहे ती वात महादेवांच्या शिवलिंगावर ठेवल्यावर पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला प्रार्थना करायची आहे मुलांवर कोणतेही संकट यायला नको
आमच्या मुलांचे रक्षण करा असा हा उपाय आपल्याला करायचा आहे

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *