‘हे’ स्तोत्र रोज सकाळ, संध्याकाळी देवघरासमोर म्हणा : आजार, वाईट शक्ती, सर्व बाधा नष्ट होतील !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो हा एक स्त्रोत्र रोज सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरासमोर बोला म्हणजे आपल्या घरातील वाईट शक्ती, आजार, वाईट बाधा, नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. आपल्या घरामध्ये काही वाईट शक्ती असतील बाधा असतील किंवा आपल्या घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल किंवा इतर कोणतेही त्रास असतील तर या स्त्रोत्राने त्या नष्ट होतात. हा स्वामी समर्थ महाराजांचा खूप प्रभावशाली आणि चमत्कारी स्तोत्र आहे. स्त्रोत्र चमत्कारी असल्यामुळे घरामध्ये चमत्कार लगेचच होतील. हा स्त्रोत्र ज्या घरामध्ये सकाळ-संध्याकाळ म्हटला जातो. त्यांच्या घरामध्ये दैवी शक्ती नांदते.

घरामध्ये सकारात्मकता वाढीस लागते. स्वामींचा आशीर्वाद आपल्याला लाभतो आणि स्वामींची कृपा देखील आपल्यावर होते. आणि सगळं काही स्वामींच्या आशीर्वादाने त्यांच्या कृपादृष्टीने चांगले होते. व आपल्या घरामध्ये आपल्याला जसे हवे आहे. त्या पद्धतीने सर्व घटना गोष्टी घडत राहतात. म्हणजेच काय सर्व आपल्या मनासारखे होते. घरामध्ये शांतता नांदते बरकत होते. आजार, वाईट शक्ती, सर्व बाधा, अडचणी आपल्याला व आपल्या घराला जे काही नजर दोष झालेले आहेत ते दूर होतात. म्हणूनच मित्रांनो स्त्रियांनी किंवा पुरुषांनी घरातील कोणत्याही सदस्याने दररोज सकाळ संध्याकाळ हा स्त्रोत्र देवघरासमोर बसून म्हणायचं आहे.

घरातील कोणत्याही सदस्याने सकाळ-संध्याकाळ म्हणजेच दोन्ही वेळेस हा स्त्रोत्र देवघरासमोर बसून म्हणायचं आहे. आपले हात पाय स्वच्छ धुऊन देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावून झाल्यानंतरच आपल्याला हा स्त्रोत्र म्हणायचं आहे. हा स्त्रोत्र म्हणत असताना मनामध्ये श्रद्धा, विश्वास असायला हवी कोणतीही सेवा श्रद्धेने आणि विश्वासाने केली तर त्याचे फळ लगेच मिळते. हा स्त्रोत्र स्वामींचा स्त्रोत्र म्हणून ओळखला जातो. हा स्वामींचा स्त्रोत्र आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी एक वेळेस म्हणायचा आहे.

हा स्तोत्र खूप चमत्कारी आणि प्रभावशाली स्तोत्र आहे. किंवा हा स्त्रोत्र आपण ऐकला तरी चालतो.हा स्त्रोत्र अक्कलकोट स्वामींचा स्तोत्र आहे. हा स्त्रोत्र जर आपण आपल्या घरामध्ये म्हटला तर आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती, नजर दोष यासारख्या बऱ्याच वाईट गोष्टी पासून आपले संरक्षण होते.

आपले व आपल्या घराचे संरक्षण होईल हा स्त्रोत्र खूप चमत्कारी स्तोत्र आहेया स्तोत्राचे आपण पाठांतर केले तरी चालते किंवा सकाळ-संध्याकाळ बघून आपल्या देवघरासमोर वाचला तरी चालतो. हा स्तोत्र खूप चमत्कारी आणि प्रभावशाली आहे. त्याचबरोबर शीघ्रफळ प्रधान करणारा हा स्तोत्र आहे. हा स्तोत्र जर आपण सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळेस आपल्या घरामध्ये म्हटला तर आपल्याला फरक जाणवेल. चमत्कार दिसेल घरामध्ये प्रसन्नता येईल, घरामध्ये भरभराटी येईल, लक्ष्मी मातेचा वास राहील. घरात चूक समाधान समृद्धी शांतता सर्वकाही लाभेल. हा स्तोत्र इतका प्रभावशाली आणि चमत्कारिक स्त्रोत्र आहे. त्यामुळे दररोज न चुकता सकाळ-संध्याकाळ या स्तोत्राचे वाचन आपल्या घरामध्ये करा याचे लाभ आपल्याला लगेच मिळतील.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *