रोज संध्याकाळी घरा बाहेर लावा ‘असा’ एक दिवा, घरात सुख, समृद्धी नांदेल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो धन प्राप्त म्हणजेच पैशांची प्राप्ती. घर असावे, खूप पैसे असावे , प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी असे सर्वाना वाटते आणि त्या साठी खूप मेहनत करायची पण तैयारी ठेवतात. पण खूप मेहनत करून सुद्धा त्याचे पाहिजे तसे फळ मिळत नाही आणि तुम्ही जे काही काम करता त्या कामात तुम्हाला प्रचंड पैसे प्राप्त करायचा असेल , धन प्राप्तीचे नवनवीन योग प्राप्त करायचे असतील तर त्यासाठी काही छोटे छोटे तोटके केले जातात.ज्या लोकांच्या घरात गरिबी आहे , दारिद्र्यता आहे, घरामध्ये पैसा टिकत नाही आणि जरी आला तरी तो लगेच खर्च होतो किंवा असे हि होते कि खूप मेहनत करूनही खूप पैसा येत नाही.अशावेळी पैशांची प्राप्ती करण्यासाठी हे छोटे उपाय घरच्या घरी अवश्य करून पहा.

आणि त्याचबरोबर मित्रांनो हे उपाय मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीने केले पाहिजे कारण ते केल्याशिवाय त्याचा अनुभव घेतल्याशिवाय त्याची प्रचिती येणार नाही. अगदी साधे सोपे उपाय आहेत जे कोणीही करू शकतात , त्यासाठी जास्त खर्च सुद्धा करावा लागत नाही. चला तर जाणून घेऊयात असेच काही छोटे छोटे उपाय ज्याने घरातील गरिबी दरिद्री संपून सुखाचे व समाधानाचे दिवस येतील.

मित्रांनो फक्त एक दिवा सर्व तुमच्या मनासारख करेल फक्त तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल. ती म्हणजे रोज घरात इथे दिवा लावण्याची बस बाकी काहीच तुम्हाला करायच नाही. तर आपण रोज जीवन जगत असताना आपल्याला भरपूर समस्येला सामोर जाव लागत आणि आपले जीवन काही ना काही कारणामुळे दुःखी असते. मग कर्ज असेल, आजार पण असेल, पैशाच्या समस्या असतील, उधारी असेल सर्व गोष्टी आपण सामान्य जीवन जगत असताना आपल्याला टेन्शन देत असतात.तर यावर खास हिंदू धर्मशास्त्रामध्ये हा उपाय खूप महत्त्वाचा सांगितलेला आहे आणि तो यावर कामे देखील येईल.

मित्रांनो हा एक दिवा आपण लावला तर ७ ते ८ दिवसांमध्ये त्याचा चमत्कार फरक तुम्हाला दिसून येईल. तर मित्रांनो हा दिवा घरात कुठे लावायचा. जेव्हा आपण सकाळी पूजा करतो किंवा संध्याकाळी दिवस मावळल्यावर ६ ते ७ च्या दरम्यान दिवाबत्ती करतो. त्यावेळेस हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये इथे लावायचा आहे आणि मित्रांनो हा दिवा आपण आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. म्हणजे घराचे जे मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्यात हा दिवा लावायचा आहे. घरातून बाहेर बघताना जी डावी बाजू आहे ना त्या डाव्या बाजूला हा दिवा आपल्याला लावायचा आहे.

यामुळे आपल्या घरात लक्ष्मी येईल व सकारात्मक ऊर्जा येईल. घरातून नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल सर्व तुमच्या मनासारख होईल तुम्ही म्हणाल तस घरात होऊ लागेल. कारण घरात दिवा बंदी लावणे हे खूप गरजेचे आहे आणि हिंदू धर्मशास्त्रामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ तुम्ही घरामध्ये दिवाबत्ती नक्की करायला पाहिजे व तसेच स्वामींचे नामस्मरण देखील केले पाहिजे आणि त्याचबरोबर मित्रांनो हा दिवा लावताना आपण स्वामींच्या नामाचा जप करायचा आहे.

मित्रांनो हा खूप छोटा उपाय आहेत पण मोठा धनलाभ करतो, अनेक मार्गानी पैसा येऊ लागतो. पण जे काही करता ते अगदी मनापासून मोठ्या भावनेने करा . नोकरी , व्यवसाय असो किंवा काहीहि कोणते पण काम असो पूर्ण विश्वासाने केले पाहिजे. मोठ्या श्रद्धेने केले पाहिजे. मनापासून आणि कोणताही स्वार्थ न ठेवता केलेले काम कधीच असफल होत नाही. त्यामध्ये भरघोस यश प्राप्त होते शिवाय देव देवतांचा आशीर्वाद सुद्धा मिळतो.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *