नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो स्वामी समर्थांचे अनेक सेवेकरी स्वामी समर्थांना प्रसन्न प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी दररोज सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपले देवघरामध्ये जाऊन दररोजची देवपूजा करून झाल्यानंतर स्वामी समर्थांची विशेष पूजा करत असतात.
यामध्ये हे भक्त स्वामी समर्थांच्या प्रतिमेला अभिषेक घालून त्याला पुष्पहार अर्पण करून अष्टगंध लावतात आणि त्यानंतर स्वामी समर्थांच्या प्रतिमेला फुले अक्षता वाहतात. त्यानंतर तिथेच स्वामी समर्थांच्या समोर बसून त्यांच्या तारक मंत्राचा जप करत असतात आणि सर्वात शेवटी स्वामी समर्थांची आरती करून त्यांना नैवेद्य दाखवतात.
अशाप्रकारे दररोज सकाळी स्वामी समर्थांची पूजा हे लोक करत असतात परंतु ही पूजा करत असतानाच त्याचबरोबर स्वामी समर्थांची आणखी एक विशेष सेवा जर आपण केली तरी यामुळे स्वामी समर्थ आपल्यावर लगेच प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व इच्छा दूर करतील आणि सर्व समस्यांतून आपले रक्षण करतील.
ही सेवा करत असताना आपल्याला गुरुचरित्र मधील एका अध्यायाचे वाचन करायचे आहे. मित्रांनो गुरुचरित्र मधील प्रत्येक अध्याय हा विविध समस्यांसाठी अगदी फायदेशीर आहे त्यामुळे आपण एकदा तरी संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचे वाचन केलेच पाहिजे.
मित्रांनो हे गुरुचरित्र पारायण फक्त सात दिवसांचे असते, आणि म्हणूनच मित्रांनो आपल्यातील प्रत्येक स्वामी सेवेकर यांनी वर्षातून एकदा तरी स्वामींच्या गुरुचरित्र पारायण याची वाचन नक्कीच केली पाहिजे. मित्रांनो आज आपण आमच्या गुरुचरित्र पारायणाचे वाचन करायला सुरुवात केल्यानंतर किंवा त्याची वर्षातून एकदा तरी वाचन केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये त्याचा काय परिणाम होतो आणि त्याचबरोबर आपल्याला स्वामी समर्थांच्या या गुरुचरित्र पारायण याचे वाचन केल्यामुळे कोणकोणते फायदे होतात याबद्दलची सविस्तरपणे माहिती मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत.
स्वामींच्या गुरुचरित्र पारायण वाचन केल्यामुळे आपल्याला काय काय फायदे होतात आणि आपल्या जीवनामध्ये कशाप्रकारे बदल घडून येतो हे जाणून घेण्याअगोदर आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट जाणून घेतली पाहिजे ती म्हणजे जी व्यक्ती भाग्यवान असते किंवा त्याचबरोबर ज्या व्यक्तीचे मागच्या जन्मी पुण्याची काम केलेले असते अशा व्यक्तीलाच स्वामींचा भक्त होण्याच भाग्य मिळतं आणि अशा व्यक्तीने जर स्वामींच्या गुरुचरित्र पारायणाचे वर्षातून एकदा तरी अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने वाचन केले तर त्यामुळे त्या व्यक्तीला खूप फायदे होतात.
मित्रांनो अनेक स्वामी भक्तांचा असा अनुभव आहे की स्वामींचे गुरुचरित्र पारायण याचे वाचन केल्यानंतर आपल्या मनामध्ये जी काही इच्छा असते किंवा जी इच्छा घेऊन आपण स्वामींचे गुरुचरित्र पाराण्याचे वाचन करतो किंवा स्वामींच्या सेवेचा संकल्प धरतो की इच्छा या गुरुचरित्र पारायणाच्या वाचनामुळे नक्की पूर्ण होते आणि त्याचबरोबर ज्या व्यक्तींच्या जीवनामध्ये निराशा दुःख किंवा अडचणी वारंवार येत आहेत आणि त्यांचे मनोबल खचलेले आहे त्याचबरोबर ज्या व्यक्तींचे मन स्थिर राहत नाही अशा व्यक्तींनी जर या गुरुचरित्र पारायण याचे वाचन केले तरी यामुळे त्यांच्या या सर्व समस्यांपासून त्यांची सुटका होते.
आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्या व्यक्तींचे विवाह जुळून येण्यास अडथणे निर्माण होत आहेत आणि त्याचबरोबर ज्या घरामध्ये पितृदोष किंवा इतर वस्तू दोष आहेत आणि ज्या घरामध्ये पैशासंबंधीत वारंवार अडचणी निर्माण होतात त्याचबरोबर आरोग्य विषयी वारंवार तक्रारी उद्भवतात अशा घरांमध्ये असणाऱ्या स्त्रियांनी व पुरुषांनी याचे वाचन केले तर यामुळे त्यांच्या घरामध्ये असणाऱ्या सर्व समस्यांपासून त्यांची सुटका होते. आणि म्हणूनच मित्रांनो घरामध्ये असणाऱ्या एकातरी व्यक्तीने वर्षातून एकदा तरी गुरुचरित्र पारायणाचे वाचन नक्की करावे यामुळे त्या व्यक्तीला आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाला आणि घराला त्याचे अनेक फायदे मिळतात.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.