नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची आणि स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर कायम राहावे यासाठी आपल्यातील बर बरेच जण दररोज सकाळी लवकर उठून आपल्या देवघरांमध्ये देवपूजा झाल्यानंतर स्वामी समर्थांची आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची विशेष पूजा करत असतात या पूजेमध्ये स्वामींना स्नान, अभिषेक घालून त्यांची विधीमपणे पूजा देखील करत असतात आणि ही पूजा झाल्यानंतर आपल्या स्वामी महाराजांची आरती सुद्धा आपल्यातील स्वामीभक्त आणि स्वामी सेवेकरी करत असतात, आणि त्यानंतर आपल्या स्वामींचा आवडता नेवेद्य स्वामींना दाखवून त्यानंतर घरामध्ये असणाऱ्या सर्व सदस्यांना प्रसाद दिला जातो.
मित्रांनो अशा पद्धतीने आपल्यातील अनेक स्वामी सेवेकरी आणि स्वामीभक्त रोज नित्यनेमाने स्वामींची विशेष सेवा करत असतात आणि त्याचबरोबर सायंकाळच्या वेळी दिवा अगरबत्ती लावत असताना स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा किंवा नाममंत्राचा जप हे स्वामीभक्त अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करत असतात मित्रांनो एवढी सगळी स्वामी भक्ती करण्यामागे त्यांचा एकच होतो की स्वामींचा आशीर्वाद आपल्या सोबत कायम राहावा आणि त्याचबरोबर आपल्या आपल्या घरावर किंवा आपल्यावर आलेल्या प्रत्येक संकटातून स्वामी आपली सुटका करावी आणि त्याचबरोबर स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या सोबत राहावा.
परंतु मित्रांनो आपल्यातील अनेक स्वामीभक्त किंवा स्वामी सेवेकरी स्वामींची ज्या पद्धतीने रोज नित्य नियमाने सेवा पूजा अर्चा करत असतात, त्या करत असताना आपल्यातील अनेक जणांकडून छोट्या-मोठ्या चुका होत असतात, मित्रांनो आज आपण यामधीलच एक सर्वात महत्त्वाची चुकीबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत ती म्हणजे मित्रांनो आपल्यातील अनेक जण स्वामी समर्थांची आरती करत असताना किंवा त्यांची पूजा च्या करत असताना ज्यावेळी आरती ओवाळत असतात त्यावेळी हे लोक स्वामी समर्थांना पूर्ण म्हणजे संपूर्ण गोलाकार पद्धतीने आरतीचे ताट ओवाळतात म्हणजेच पूर्ण गोलाकार पद्धतीने ओवाळत असतात परंतु मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना हे माहीत नाही की ही स्वामींना ओवाळायची पद्धत अत्यंत चुकीची आहे.
मित्रांनो स्वामी महाराजांची सेवा करत असताना किंवा पूजाच्या किंवा स्वामींची आरती करत असताना काही विशेष नियम आपल्याला पाळावे लागत असतात आणि म्हणूनच स्वामी महाराजांना ओवाळताना किंवा त्यांच्या आरतीच्या वेळी आरतीचे ताट वाळताना मग ते घरामध्ये स्वामींची सेवा करत असताना किंवा त्याचबरोबर स्वामींच्या केंद्रामध्येही स्वामींची आरती किंवा स्वामींची सेवा करत असताना आपल्याला कायमच आरतीचे ताट हे अर्ज चंद्राकर म्हणजे अर्धचंद्र पद्धतीने आहे मित्रांनो कधीही स्वामींची आरती करत असताना आरतीचे ताट हे पूर्ण गोलाकार पद्धतीने न फिरवता ते अर्ध चंद्र पद्धतीनेच फिरवावे.
मित्रांनो आपल्या स्वामी समर्थांची आरती करत असताना किंवा पूजाच्या करत असताना आरतीचे ताट हे नेहमी अर्धचंद्र ओवाळावे कारण पूर्णा का म्हणजेच पूर्ण गोलाकार पद्धतीने ओवाळणे म्हणजे वाटोळे पद्धत असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणूनच ज्यावेळी आपण स्वामी समर्थांना अर्जचंद्र या पद्धतीने ओवाळतो त्यावेळी देवी देवतांच्या किंवा स्वामी समर्थांच्या आजूबाजूला अग्नी कवच तयार होते म्हणूनच घरामध्ये स्वामींचे आरती करत असताना किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये आरती करत असताना नेहमी आरतीचे ताट हे अर्धचंद्र पद्धतीनेच ओवाळावे.
मित्रांनो हा छोटासा नियम जर आपण दररोजच्या जीवनामध्ये स्वामी समर्थांची सेवा करत असताना किंवा पूजा आरती करत असताना अवलंबला तरी यामुळे स्वामी समर्थ आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्या सोबत कायम राहील. आणि मित्रांनो तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थांचे आरती करत असताना किंवा इतर कोणत्याही देवी देवतांचे आरती करत असताना पूर्णाकर पद्धतीने कधीही आरतीचे ताट ओवाळू नका ते अर्ध चंद्राकारच ओवाळावे हा एक नियम तुम्ही आजपासूनच तुमच्या स्वामी सेवेमध्ये अमलात आणण्याचा प्रयत्न करा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.