रोज तव्यावर पोळी, भाकरी भाजण्यापुर्वी ‘हे’ एक काम : घरातील आजारपण दूर होईल, अडचणी संपतील!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या स्वयंपाक घरातील सर्वात जास्त वापरली जाणारी वस्तूंपैकी एक तवा आणि ह्या तव्याचा संबंध हा राहू ग्रहाशी येतो. म्हणूनच अयोग्य दिशेला व अयोग्य पद्दतीने तवा ठेवलेला असेल तर राहू दोष निर्माण होतो. ह्यामुळे घरात गरीबी येऊ लागते. प्राचीन परंपरा असे सांगते स्वयंपाक केल्यानंतर गरम झालेला तवा लगेचच खरकट्या भांड्यात किंवा त्यावर पाणी लगेच टाकू नये. गरम असलेल्या तव्यावर जेव्हा आपण पाणी शिंपडतो, तेव्हा त्यातून जो आवाज निर्माण होतो तो अशुभ आवाज मानण्यात येतो आणि ह्या आवाजातून आपल्या घरात मोठ्या प्रमाणावर नाकारात्मक शक्ती पसरली जाते.

आणि मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या तेरावीला आपण गरम तव्यावर आपण पाणी शिंपडतो हि प्रथा फार वर्षांपासून चालत आलेली आहे आणि म्हणून अशी हे शिंडपणे आपल्या घरात वारंवार होत असेल तर त्यामुळे घरात लक्ष्मी टिकत नाही आणि मित्रांनो ज्योतिषशास्त्रात तव्याचा संबंध हा राहुशी जोडलेला आहे म्हणूनच ह्या तव्याची दररोज स्वच्छता करणे फार महत्वाचे आहे. तव्याला साबण लावून तो स्वच्छ धुवायला पाहिजे. तवा कधीही खरकटा स्वयंपाक घरात ठेवू नये सोबतच आपण तवा असा जागी ठेवावा कि जेणेकरून त्यावर बाहेरच्या लोकांची दृष्टी पडणार नाही . तवा अश्या ठिकाणी ठेवावा जेणेकरून त्यावर बाहरेच्या लोकांची नजर पडली नाही पाहिजे त्याला झाकून ठेवावे.

अनेक लोक तवा उभा किंवा लटकवून ठेवतात हि देखील फार चुकीची पद्दत आहे. तवा हा नेहमी पालता घालून ठेवावा, असे मानले जाते कि ज्या घरात तवा उभा करून ठेवला जातो त्या घरात अशांती पसरते घरात वादविवाद होतात. तवा कधीच गॅस वरती रिकामा ठेवता कामा नये म्हणजेच चपाती करून झाल्या आणि तो तसाच त्यावर ठेवू नये तो लगेच काम झालं कि काढून दुसऱ्या जागी ठेवावा आणि त्याचबरोबर तव्यावर भाकरी किंवा चपाती करण्यापूर्वी अप एक छोटे काम नक्की करा, तव्यावर भाकरी किंवा चपाती भाजण्यापूर्वी आपण एक चिमूटभर अगदी थोडे मीठ आपण ह्या तव्यावर नक्की टाका, त्याच तडतड असा आवाज येऊ द्या.

मित्रांनो असं केल्याने घरातील नाकारात्मक शक्ती निघून जाते. आपल्या घरात जर धनधान्यात जर बरकत हवी असेल तर हा एक छोटासा उपाय घरातील महिलांनी अवश्य करण्यासारखा आहे. ज्यांचा ह्या गोष्टीवर विश्वास बसत नाही त्यांच्यासाठी वैज्ञानिक कारण देखील आहे. मित्रांनो आपल्या वैज्ञानिक तथ्य असे आहे कि जेव्हा आपण तव्यावर असे मीठ टाकतो व त्यातून जे आवाज निघतो व त्या मिठाचे रूपांतर एक वायूत होते, त्यातून त्या तव्याची स्वछता होते. तव्यावर असणारे जीवजंतू मरण पावतात व अश्या तव्यावर चपाती भाकरी केल्याने व खाल्याने त्या घरातील व्यक्ती आजारी पडत नाहीत.

आणि म्हणुनच मित्रांनो जर आपल्या घरात जर धन धान्यात बरकत हवी असेल पैसा कधीच कमी पडू नये असे वाटत असेल तर हा एक छोटासा उपाय घरातील गृहिणीने अगदी आवर्जून करा. वैज्ञानिक तथ्य असं आहे की तव्यावर जेंव्हा मीठ टाकतो आणि त्यातून जो आवाज बाहेर पडतो त्यातून त्या तव्याची स्वच्छता होते आणि त्या तव्यावरचे बॅक्टेरिया हे नष्ट होतात. अशा तव्यावर केलेल्या भाकरी, चपाती करून हे अन्न खाल्ल्याने यातून व्यक्ती आजारी पडत नाही. म्हणूनच मित्रांनो तुम्हीही तुमच्या घरामध्ये रोजच्या वेळी स्वयंपाक करण्यापूर्वी हे एक काम नक्की करा आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व व्यक्तींचे आरोग्य निरोगी करण्यास हा छोटासा प्रयत्न नक्की करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *