तुमच्यावर तुमचे कुलदैवत प्रसन्न नाही का? तर दररोज करा ‘हा’ उपाय : लगेच फरक दिसून येईल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणीला आपल्यावर आपली कुलदेवी किंवा कुलदैवत प्रसन्न आहे की नाही, हे कसे ओळखावे. आणि जर ते प्रसन्न नसतील तर यावर कोणता उपाय करावा. तर होय यावर उपाय आहे. आपल्यावर आपली कुलदैवत प्रसन्न आहे की नाही हे कसे ओळखावे तर आपल्या कोणत्याही कार्यामध्ये सतत अडचणी येत असतील किंवा आपले कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पडत नसेल,नोकरी, व्यवसाय, धंद्यामध्ये आपल्याला समस्या येत आहेत.

घरामध्ये पैसा टिकत नाही. घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत असते, घरामध्ये सुख समाधान समृद्धी राहत नाही. तसेच आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल, तर समजावे की आपल्यावर आपली कुलदेवी कुलदैवत प्रसन्न नाहीत. त्याचबरोबर इतर कोणतेही दोष असू शकतात. त्यामध्ये पितृदोष देखील असू शकतो. मात्र यामागे मुख्य कारण कुलदेवता प्रसन्न नाहीत हेच असते.

वरील सांगितल्याप्रमाणे जर आपल्याही बाबतीत असे होत असेल तर असे समजावे. की आपल्यावर आपली कुलदेवी कुलदैवत प्रसन्न नाहीत. यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण एक उपाय आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. हा उपाय आपल्याला दररोज सकाळ संध्याकाळ करायचा आहे. वरील सांगितल्याप्रमाणे जर अशी कारणे आपल्या सोबत होत नसेल तरीदेखील आपण हा उपाय करू शकता.

आपले कुलदैवत आपल्यावर प्रसन्न राहतील आणि आपल्या सर्व इच्छा सर्व कामे पूर्ण होतील. प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश मिळेल. आणि कोणतीही बाधा दोष आपल्यावर आपल्या कुटुंबावर होणार नाही. घरातल्या पुरुषांनी किंवा स्त्रीने दोघांपैकी एकाने जरी हा उपाय केला तरी याचा लाभ आपल्या संपूर्ण कुटुंबाला होतो. आपण सकाळी किंवा संध्याकाळी कोणतीही एक वेळ ठरवून हा उपाय केला तर आपल्यावर आपले कुलदैवत प्रसन्न होतील.

यासाठी आपल्याला एक माळ म्हणजेच संपूर्ण 108 वेळा एका मंत्राचा जप करायचा आहे. ‘ओम श्री कुलदेवताय नमः’ या मंत्राचा जप करण्यापूर्वी आपल्या देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप केल्याने त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होते ते प्रसन्न होतात. आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात आपल्या मार्गामध्ये कोणतेही अडचणी संकटे येऊ देत नाहीत.

आपल्याला देखील आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर सकाळ संध्याकाळ या मंत्राचा जप कोणत्याही एक वेळेस झाला तरी चालतो. आणि सकाळ संध्याकाळ या मंत्राचा जप केला तर खूपच चांगले असते. वरील लेखांमध्ये सांगितलेल्या मंत्राचा जप करून अनेकांनी आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करून घेतले आहे. ज्यांना आपली कुलदेवता माहित आहे. त्यांनी देखील हा मंत्र जप केला तरी चालतो ज्यांना माहित नाही. त्यांना देखील हा मंत्र जप करायला चालू शकतो.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *