नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आज आपण आपल्या तंत्र-मंत्र शास्त्रांमध्ये सांगितले असा एक मंत्र पाहणार आहोत, ज्याच्या उच्चाराने तुम्ही त्या व्यक्तीला आपल्या वश मध्ये करून घेऊ शकता. मित्रांनो या उपा याचा फायदा असा होतो की समोरची व्यक्ती तुम्ही म्हणाल तसं वागू लागते. तुम्ही जसं सांगाल तसं करू लागते. ती व्यक्ती पुर्णपणे तुमच्या वश मध्ये आलेली असते आणि मित्रांनो वशीकरणाचा हा उपाय करताना आपल्याला खूपच सावधानी बाळगावी लागेल. आणि लक्षात ठेवा की याचा वापर आपल्याला फक्त सकारात्मक कामासाठी, चांगल्या कामासाठी करायचा आहे. या उपयाचा वाईट कामासाठी उपयोग चुकूनही करू नका.
ज्या व्यक्तीवर आपण हा वशीकरणाचा उपा य करणार आहोत ती व्यक्ती आपल्या अतिशय जवळची असली पाहिजे. आणि त्या व्यक्तीवर आपले अतोनात प्रेम असलं पाहिजे आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा लक्षात घ्या या उपायांचा चुकीचा उपयोग करू नका. हे उपा य करताना आपल्या मनात स्वार्थी भावना, वाईट भावना असता कामा नये आणि मित्रांनो तुम्ही एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करत असाल, आणि ती व्यक्ती तुम्हाला भाव देत नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणता आहे तो उपा य आणि मंत्र
हा उपा य करण्यासाठी आपल्याला शनिवार निवडायचा आहे. हा उपाय आपण शनिवारी रात्री करू शकता. मित्रांनो शनिवारी रात्री झोपण्यापूर्वी एक पांढरा शुभ्र कागद घ्या. लक्षात घ्या त्या कागदावर काहीही लिहलेलं असू नये. कागदावर एखादी रेष सुद्धा असू नये. आणि मित्रांनो या कागदावर आपल्याला लाल शाईच्या पेनाने तीन शब्द लिहायचे आहेत. त्यापुढे आपल्याला ज्या व्यक्तीला वश करायचे आहे त्या व्यक्तीचे नाव लिहायचे आहे. मित्रांनो आता पण तो मंत्र कोणता आहे याबद्दल जाणून घेऊयात तर मित्रांनो तो प्रभावी वशीकरणाचा मंत्र पुढीलप्रमाणे आहे,
“वशम् भकर्म वश.”
मित्रांनो हे तीन शब्द लिहून त्याच्या पूढे ज्या व्यक्तीला वश करायचं आहे त्या व्यक्तीचे नाव लिहायचं आहे. लक्षात घ्या या मंत्रापुढे आपल्याला त्या व्यक्तीचे फक्त सुरुवातीचे नाव लिहायचं आहे. त्या व्यक्तीच्या वडिलांचे नाव आणि आडनाव लिहायचं नाही आणि मित्रांनो हा मंत्र आणि नाव लिहून झाल्यानंतर त्या कागदाची घडी घालून तो कागद आपल्या उशाशी ठेवायचा आहे. आणि हात जोडून लिहलेला मंत्र चार वेळा म्हणा आणि मित्रांनो सकाळी उठून आपल्याला तो मंत्र लिहलेला कागद जाळायचा आहे. कागद जाळत असताना आपल्याला त्या मंत्रासोबत त्या व्यक्तीचे नाव घ्यायचे आहे.
मित्रांनो चार वेळा तो मंत्र आणि व्यक्तीचे नाव घ्यायचे आहे. वशम् भकर्म वश आणि त्या व्यक्तीचे नाव हे असं चार वेळा म्हणा आणि कागद जाळून टाका आणि मित्रांनो हा सोपा उपा य केल्याने तुम्हाला थोड्याच दिवसात जाणवू लागेल की समोरची व्यक्ती तुमच्या वश मध्ये येऊ लागली आहे आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो लक्षात की या उपायाचा गैरफायदा करू नका. मनात स्वार्थी भाव ठेऊन हा उपा य वापरू नका. तरच स्वामी समर्थ तुम्हाला यश देतील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.