शुक्रवारी ‘ही’ एक वस्तू खरेदी करणारे लोक नेहमी श्रीमंत राहतात!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये भरपूर वस्तू घेत असतो. आणि घेत असतो किंवा एखाद्याच्या घरामध्ये ती वस्तू आहे. आणि ती वस्तू आपल्याला आवडलेली आहे .तरीदेखील आपण ती वस्तू घेत असतो. आणि या वस्तू खरेदी करण्यासाठी आपण शुभ दिवस, शुभ वेळ पाहत असतो. काल शुभ दिवशी शुभ वेळी आणलेली कोणतीही वस्तू ही शुभ असते. त्यामुळे आपण शुक्रवारी अशा वस्तू आपल्या घरामध्ये आणत असतो.

आपण जर शुक्रवारच्या दिवशी ही एक वस्तू खरेदी केली तर आपल्या घरामध्ये बरकत होईल. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यावर राहील. आणि आपल्याजवळ भरपूर धनसंपत्ती येईल भरपूर पैसा येइल. पैशाची कमतरता राहणार नाही आणि खुप श्रीमंत व्हाल. सर्व अडचणी दूर होतील. आपल्या सर्वांना तर माहीतच आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे. या शुक्रवारी जर आपण ही एक वस्तू घेतली तर, माता लक्ष्मी चा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहतो.

शुक्रवारच्या दिवशी आपण जी वस्तू घेणार आहोत. त्या वस्तूच्या रुपाने स्वतः लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येणार आहे. आपल्यापैकी बरेच लोक सोने-नाणे चांदी अशा वेगवेगळ्या वस्तू घेत असतात. किंवा ज्या आपण सोन्याच्या चांदीच्या अंगठ्या करतो. त्या अंगठी मध्ये घातले जाणारे खडे आपण विकत घेतो. अशा ज्या मौल्यवान वस्तू आहेत. मग त्यामध्ये चांदीचे शिक्के किंवा सोन्याच्या इतर कोणत्याही वस्तू असतील त्या वस्तू शुक्रवारच्या दिवशी घ्यायचे आहेत.

जर आपण नवीन प्लेट शेती किंवा रिकामी जागा जर विकत घेत असाल तर, ते देखील शुक्रवारच्या दिवशी घ्यावे. शुक्रवारच्या दिवशी केलेला कोणताही व्यवहार यशस्वीपणे पार पडतो. आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो. आणि त्याद्वारे लक्ष्मीमाता आपल्या घरामध्ये प्रवेश करते. शुक्रवारच्या दिवशी जर आपण हा व्यवहार केला तर साक्षात लक्ष्मी मातेच्या समोर व्यवहार केला जातो, असे समजले जाते.

मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे शुक्रवारच्या दिवशी केलेला कोणताही व्यवहार चुकीचा होत नाही. त्यामध्ये आपल्याला यश येते. शुक्रवारच्या दिवशी केलेल्या कोणत्याही व्यवहारामध्ये अडथळा येत नाही. किंवा या व्यवहारांमध्ये आपली फसवणूक देखील होत नाही. हे काम आपले यशस्वीरीत्या पूर्ण होते. आणि आपले घरातले वातावरण सकारात्मक होते आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो.

शुक्रवारच्या दिवशी ही सर्व कामे जर आपण केली तर आपल्या घरातील वातावरण आनंदाचे आणि सुखाचे राहते. आनंद असतो त्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास सदैव असतो. आणि त्यांना पैशाची धनाची कशाचीही कमतरता राहत नाही. कारण साक्षात लक्ष्मी माता त्यांच्या घरामध्ये विराजमान झालेले असतात. त्यामुळे घरामध्ये कोणतेही नवीन व्यवहार करायचे असतील ते शुक्रवारीच करावे. वस्तू आणायची असेल तर ते शुक्रवारच्या दिवशीच आणावेत.

त्यामुळे मित्रांनो आपणही शुक्रवारच्या दिवशी सोने, चांदी किंवा किमती वस्तू आणायचे आहेत. जमिनीचे व्यवहार किंवा घराचे व्यवहार देखील शुक्रवारच्या दिवशीच आपल्याला करायचे आहेत. शुक्रवारच्या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये मौल्यवान वस्तू आणल्या तर त्या वस्तू बरोबरच लक्ष्मीमाता आपल्या घरामध्ये येते असे मानले जाते. आणि जमिनीचे किंवा घराचे व्यवहार देखील शुक्रवारच्या दिवशी करावेत याने त्या कार्यामध्ये यश येते.

मित्रांनी माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *