बाहेरून घरात आल्यानंतर सर्वात आधी करा ‘हे’ एक काम, नाहीतर घरात अशांतता आणि नकारात्मकता येईल!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो दिवसभरातून अनेकदा आपण काहीनाकाही कामानिमित्त इतरत्र बाहेर जात असतो परंतु मित्रांनो आपण ज्या वेळी बाहेर इतरत्र फिरत असतो त्यावेळी तिथे असणाऱ्या नकारात्मक शक्तींचा आणि उर्जेचा प्रभाव आपल्यावर पडत असतो आणि ज्यावेळी आपण तिथून घरी येतो त्यावेळी त्याच नकारात्मक उर्जा आणि शक्ती घरामध्ये प्रवेश करतात म्हणूनच मित्रांनो आज आपण या संबंधी एक उपाय पाहणार आहोत मित्रांनो ज्यावेळी पण कामानिमित्त बाहेरगावी किंवा बाहेर जातो आणि तिथून आल्यानंतर घरामध्ये प्रवेश करण्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे.

मित्रांनो आपण कामानिमित्त बाहेरगावी किंवा बाहेर जाऊन येतो त्यावेळी बाहेरची नकारात्मकता आपल्या सोबत घरामध्ये येऊ शकते आणि यामुळेच घरामध्ये अनेक समस्या उद्भवू शकतात ज्यामध्ये घरामध्ये वारंवार वादविवाद होणे आणि घरामध्ये असणारा पैशांमध्ये वाढ न होणे घरामध्ये सुख शांती नसणे घरामध्ये शांतता राहणे अशा अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते म्हणूनच मित्रांनो ज्यावेळी आपण बाहेरगावाहून किंवा बाहेरून घरामध्ये येऊ त्यावेळी हा उपाय करून आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे यामुळे आपण आपल्या घरावर येणाऱ्या अनेक संकटांना पासून सुटका करून घेऊ शकतो.

चला तर मित्रांनो जाणून घेऊया कोणता आहे हा उपाय जो आपल्याला आपल्या घरामध्ये येणारे नकारात्मक शक्तींपासून आणि वाईट गोष्टींपासून दूर ठेवणार आहे, मित्रांनो हा उपाय आपल्याला घरामध्ये प्रवेश करताना करायचा आहे. आणि त्याचबरोबर मध्ये असणारे कोणतीही व्यक्ती ज्या वेळी घरामध्ये प्रवेश करणार असेल मग ती बाहेरगावी गेली असेल किंवा कामानिमित्त बाजारामध्ये दुकानांमध्ये इतरत्र खेळण्यासाठी लहान मुले ज्या वेळी बाहेर जातात त्यावेळी त्यांनाही आपण एक काम करायला सांगायचे आहे कारण मित्रांनो आपल्या घरामध्ये एकदा नकारात्मक शक्ती किंवा उर्जा प्रवेश केले तर त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते.

मित्रांनो आता आपण जाणून घेऊयात की कोणतेही काम आपल्याला आपल्या घरामध्ये प्रवेश करत असताना करायचे आहे ते तर मित्रांनो ज्यावेळी आपण बाहेर गावाहून किंवा बाजारातून किंवा इतरत्र कुठेही ज्यावेळी आपण कामानिमित्त बाहेर गेलेलो असतो आणि त्यानंतर परत येतो त्यावेळी आपल्याला सर्वात अगोदर घरामध्ये प्रवेश न करता आपल्या घराच्या बाहेरच बाथरूम मध्ये किंवा जर बाथरूम घराच्या आत असेल तर अशा वेळी घराच्या उंबरठ्याच्या बाहेरच आपल्याला आपले हात-पाय स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत आणि मगच आपल्याला आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे मित्रांनो जर आपण गडामध्ये प्रवेश करण्या अगोदर हात-पाय स्वच्छ धुतले तर यामुळे बाहेरील सर्व नकारात्मक गोष्टींचा प्रभाव कमी होतो.

म्हणून मित्रांनो आपल्या घरामध्ये प्रवेश करण्या अगोदर आपण कुठेही गेलेलो असो तरीही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असताना स्वच्छ हात पाय धुवून मगच आपल्याला आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे. मित्रांनो अशा पद्धतीने हे एक छोटेसे काम जर तुम्ही तुमच्या घरा मध्ये प्रवेश करण्या अगोदर केले तर तुम्ही तुमच्या घराला अनेक नकारात्मक शक्तींपासून वाईट शक्तींपासून आणि काळ्या जादू पासून वाचवू शकता म्हणूनच मित्रांनो घरामध्ये प्रवेश करण्या अगोदर हा एक उपाय नक्की करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *