जगाने एकटे सोडले लोकांनी एकटे सोडले तुम्ही घाबरू नका : याबाबत स्वामी म्हणतात…

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये अशी वेळ एकदा ना एकदा येतच असते. ज्या वेळी आपल्याला खूप एकटे वाटत असते. असहाय्य वाटते आपल्याला कोणाचीही साथ नाही. आणि आपल्याला कुणीही मदत करत नाही आपण एकटे आहोत. त्यावेळी आपले जीवन आपल्याला नकोसे वाटते. आपल्याला आलेल्या या कठीण परिस्थितीतून आपल्याला सोडवण्यासाठी कुणीही नसते. आपली मदत देखील कोणीही करत नाहीत. लोकांचे तर सोडाच घरचे देखील आपल्याला आपल्या कठीण परिस्थितीमध्ये मदत करत नाही. आपण एकटे आहोत असे वाटते. आणि या कठीण परिस्थिती मधून आपल्याला सावरण्यासाठी किंवा आपल्याला समजण्यासाठी कोणीही आपल्याशी बोलत नाही किंवा चांगले चार शब्द देखील सांगत नाहीत. आणि अशावेळी आपण योग्य ते निर्णय न घेता चुकीचे निर्णय घेतो आणि यामुळे आपले निर्णय चुकतात.

चुकीचे निर्णय घेतल्यामुळे आपल्या त्रासांमध्ये भर पडते अडचणी आणखीन वाढतात. त्यावेळी आपल्याला गरज असते ती म्हणजे स्वामींच्या सानिध्यात जाण्याची ज्या ज्या वेळी आपल्या आयुष्यामध्ये असे कठीण परिस्थिती येतात ज्या वेळी आपण एकटे आहोत. आपल्याला कोणीही काहीही बोलत नाही. या जगामध्ये आपण एकटे असल्याची भावना ज्यावेळी आपल्या मनामध्ये येते. त्यावेळी आपल्याला स्वामींच्या सानिध्यात जावे लागणार आहे. स्वामींच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्याला समजून सांगणारे आहेत आपण एकटे नाही. आपल्याबरोबर आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. अशी भावना मनामध्ये तयार होते ज्यावेळी या जगामध्ये आपल्या बरोबर कोणीही नसते. त्यावेळी आपले स्वामीमहाराज सदैव आपल्या बरोबर असतात ते आपल्याला कधीही एकटे सोडत नाहीत.

जगातील सर्व लोक आपल्यापासून लांब होतील मात्र स्वामी समर्थ महाराज आपल्यापासून कधीही लांब जाणार नाहीत. ते आहे त्या ठिकाणीच असणार आहेत. फक्त आपल्याकडून ही चूक होते की अशा वेळी आपण स्वामी समर्थ महाराजांकडे जात नाही. आपल्याला त्यांच्याकडे गेले पाहिजे ज्यावेळी आपल्याला आपण एकटे आहोत किंवा त्रास होत आहे अशा वेळी आपण स्वामी समर्थ महाराजांच्या समोर जाऊन बसावे. स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जावे किंवा आपल्या घरामध्ये असणाऱ्या स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर बसावे. ज्यावेळी आपण स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो पुढे बसणार आहोत. या वेळी त्यांच्याकडे काहीही मागायचे नाही किंवा त्यांना काहीही सांगायचे नाही. त्यांच्या फोटोकडे बघत मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र सतत म्हणावा, म्हणजे आपल्याला आपण एकटे आहोत असे वाटणार नाही.

श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत जेवढी वेळ आपल्याला तिथे बसणे शक्य आहे या वेळेपर्यंत तेथे बसावे आणि शक्य असल्यास दररोज न चुकता किमान पंधरा-वीस मिनिटे तरी स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो पुढे किंवा मूर्तीपुढे शांत मनाने बसावे. स्वतःसाठी एवढा तरी वेळ या दगदगीच्या जीवनामध्ये काढावा. आणि त्या वेळी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये किंवा आपल्या घरामध्ये असणाऱ्या फोटो समोर किंवा मूर्तीसमोर बसा ज्यावेळी आपण स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो पुढे किंवा मूर्तीपुढे बसतो त्यावेळी आपण एकटे आहोत. ही भावना आपल्या मनातून निघून जाते. आणि आपल्याबरोबर आपले महाराज आहेत आपण एकटे नाही. ही जाणीव त्यावेळी होते आपले मन प्रसन्न होईल. व आपल्या मनावर आलेले दडपण देखील कमी होईल आणि आपण या जगामध्ये एक ते नाही. स्वामी समर्थ महाराज आपल्या बरोबर आहेत असे आपल्याला वाटेल.

आपण एकटे आहोत हे आपल्याला कधीच वाटणार नाही आपण एकटे नाही. आपल्याबरोबर कोणीतरी आहे. असे आपल्याला वाटेल आपल्याला कोणाची तरी सात आहे. असे आपल्याला वाटेल. ही सात स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला असणार आहे. त्यामुळे मित्रांनो ज्या ज्या वेळी आपल्याला आपण एकटे आहोत. आपल्याला कोणाचीही साथ नाही असे ज्यावेळी आपल्याला वाटते, त्या वेळी आपण स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये किंवा आपल्या घरामध्ये असणाऱ्या स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो पुढे किंवा मूर्तीपुढे बसावे. नक्कीच स्वामी समर्थ महाराज आपल्याबरोबर असतील कारण स्वामी समर्थ महाराज त्यांच्या सेवेकऱ्यांना कधीही एकटे सोडत नाहीत. ते सदैव त्यांच्या पाठीशी असतात. म्हणून तर ते आपल्या सर्व सेवेकऱ्यांना म्हणत असतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोत यांच्या आधारे एकत्रित केली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धे शी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *