नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो घरामध्ये सुख-समृद्धी रहावी आणि त्याचबरोबर मनामध्ये असलेली इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी आपल्यातील बऱ्याच जणांना अनेकांकडून स्वामी समर्थांच्या गुरुचरित्र पारायण मधील चौदावा अध्याय वाचण्याचा सल्ला दिला जातो आणि मित्रांनो आपल्यातील काही स्वामी सेवेकरी अगदी मनापासून स्वामी समर्थांची सेवा करतात आणि त्या सेवेमध्ये स्वामींच्या गुरुचरित्र पारायण यामधील 14 व्या अध्यायाचे वाचन करतात कारण मित्रांनो 14 व्या अध्यायाचे वाचन जर आपण केले तर यामुळे आपल्या घरांमध्ये सुख-समृद्धी नांदते आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छाही पूर्ण होतात.
परंतु मित्रांनो 14 वा अध्याय वाचत असताना आणि स्वामींची सेवा करत असताना आपल्यातील अनेक स्वामी सेवेकरी अपूर्ण माहिती असल्यामुळे चुकीच्या पद्धतीने स्वामी सेवा करतात आणि त्यामुळे त्यांना सेवेचे फळ मिळत नाही म्हणूनच मित्रांनो आज आपण स्वामींच्या गुरुचरित्र पारायण मधील चौदावा अध्याय यामुळे आपल्याला कोणते फायदे होतात आणि त्याचबरोबर या 14 व्या अध्यायाचे वाचन आपल्याला कशा पद्धतीने करायचे आहे कशा पद्धतीने आपल्याला स्वामींची ही सेवा आपल्या घरामध्ये करता येईल आणि कोणते नियम ही सेवा करत असताना आपल्याला पाहायचे आहेत या बद्दल ची सर्व माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो आपल्यापैकी असणाऱ्या सर्व सेवेकर्यांनी स्वामी समर्थांची ही सेवा करत असतानाच दर गुरुवारी आणखीन एक प्रभावी सेवा करायची आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एकवीस दिवस किंवा तीन महिने सुद्धा ही स्वामींची सेवा करू शकता आणि त्याच बरोबर मित्रांनो ही सेवा करत असताना आपल्याला गुरूवारच्या दिवशी किंवा जर तुम्ही रोज करणार असाल तर त्या दिवशी सकाळच्या वेळी संध्याकाळच्या वेळी स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून केली तर मित्रांनो यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि स्वामी समर्थ ही आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्यावर आलेल्या सर्व संकटांपासून आणि अडचणी पासून आपली सुटकाही काही करतील.
चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कोणती आहे ही सेवा आपल्याला गुरूवारच्या दिवशी करायचे आहे मित्रांनो ही सेवा करत असताना सर्वात आधी आपल्याला या सेवेचे वेळ निश्चित करून घ्यायचे आहे आणि तुम्ही सेवा जर सकाळच्या वेळी करणार असाल तर सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरामध्ये रोजची देवपूजा करून झाल्यानंतर ही सेवा करू शकता आणि संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळच्या वेळी स्वच्छ हातपाय
धुऊन देवघरामध्ये अगरबत्ती आणि दिवा लावल्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि या सेवेमध्ये आपल्याला प्रामुख्याने तीन गोष्टी करायच्या आहेत.
मित्रांनो की सेवा करत असताना सर्वात पहिली गोष्ट आपल्याला करायचे आहे ती म्हणजे स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्ती समोर बसून आपल्या बाजूला एक क्लास मध्ये पाणी ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर एक किंवा दोन अगरबत्ती हीच आपल्या बाजूला लावायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप एक माळ पूर्ण होईपर्यंत म्हणजे 108 वेळा करायचा आहे आणि त्यानंतर गुरुचरित्र मधील चौदावा अध्यायाचे वाचन तुम्हाला एक वेळा करायचे आहे मित्रांनो सर्वात आधी स्वामी समर्थांच्या मंत्र आणि त्यानंतर गुरुचरित्र या मधील 14 व्या अध्यायाचे वाचन तुम्हाला स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून करायचे आहे.
मित्रांनो स्वामी समर्थांच्या केंद्रांमध्ये तुम्हाला गुरुचरित्राचे पुस्तक मिळून जाईल आणि जर तुम्हाला कितीही मिळाले नाही तर अशा वेळी मित्रांनो तुम्ही पूजेच्या साहित्याच्या दुकानातून किंवा तुमच्या घरा जवळ असणाऱ्या स्वामी समर्थांच्या किंवा गुरूदत्तांच्या मंदिराजवळ तुम्हाला हे पुस्तक सहज उपलब्ध होईल. तिथून हे पुस्तक घरी आणून मगच तुम्हाला स्वामींची ही सेवा सुरू करायची आहे.
मित्रांनो स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप करून आणि त्यानंतर गुरुचरित्र मधील 14 वा अध्याय वाचून झाल्यानंतर आपली सेवा पूर्ण करत असताना आपल्याला एक वेळेस तारक मंत्र ही म्हणायचा आहे मित्रांनो जर शुक्रवारच्या दिवशी या तीन वस्तू गोष्टी आपण केलेल्या म्हणजेच ही पूर्ण सेवा पण अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली तर यामुळे स्वामी समर्थ आपल्यावर प्रसन्न होतीलच आणि त्याच बरोबर आपल्या मनातील ही सर्व इच्छा या सेवेमुळे पूर्ण होतील.
वरील माहिती विविध स्त्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.