नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो जसे की, आपल्याला माहीतच आहे की, घरामध्ये विविध प्रकारचे वास्तू दोष असतात पण ते आपल्याला माहितीदेखील नसतात. आणि या मोठ्या छोट्या वास्तूदोषांमुळे आपणाला आपल्या घरामध्ये विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात आणि हे वास्तुदोष आपल्या घरांमध्ये सततचे आजारपण, घरात पैसा न राहणे, कामांमध्ये नुकसान, घरात कायम छोट्याछोट्या कारणांवरून भांडण तंटे, सतत चिडचिड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण करत असतात. आपल्या घरामध्ये हे दोष कशामुळे येतात व त्या कशामुळे उद्भवतात.
आणि मित्रांनो याचे एकमेव कारण असते ते म्हणजे आपल्या घरामध्ये वास्तुदोष आणि जेव्हा आपण नवीन घर घेतोय किंवा नवीन जागा घेतो तेव्हाच ते वास्तुदोष असतात व हे वास्तुदोष आपल्याला पूजा करून दूर करावे लागतात. म्हणून दोष दूर करण्यासाठी मी तुम्हाला पूजा व्यतिरिक्त अगदीच साधा सोपा उपाय सांगणार आहोत. जर आपल्यालाही असे वाटत असेल की, आपल्या घरामध्ये सारखे भांडण वाद-विवाद होत आहेत किंवा आपल्या घरामध्ये पैसा टिकना असा झाला आहे.
सर्व कमावलेला पैसा सतत आजारपणात जात आहे किंवा व्यवसायामध्ये घाटा होत आहे किंवा नोकरीमध्ये अडचणी येत आहेत, नोकरी मिळत नाही अथवा सतत वेगवेगळे चिंता करणाऱ्या गोष्टी निर्माण होत आहे आणि तर मित्रांनो आपण हा उपाय नक्की करून पहा. मित्रांनो यापैकी तुम्हाला कोणत्याही समस्या येत असतील किंवा नसतील तरीही हा उपाय जर तुम्ही केलात तर तुम्हाला नक्कीच याचे चांगले फळ मिळेल.
चला तर मग मित्रांनो पाहुयात काय आहे हा उपाय घरातील सगळ्या कटकटी लांब करण्यासाठी आणि त्याचबरोबर घरामध्ये पैसा येण्यासाठी कोणता उपाय करायचा आहे ते. मित्रांनो आणि त्याचबरोबर घरामध्ये पैसा येत नसेल तर मित्रांनो अशा वेळेला आपल्याला रोज सकाळच्या वेळी झाल्यानंतर एक काम करायचे आहे.
ते काम म्हणजेच रोज सकाळी देव पूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये बसून नित्यनियमाने दररोज आपल्या घरामध्ये गायत्री मंत्र म्हणायचा आहे. यामुळे जर घरात कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर तो कमी होण्यास सुरुवात होते किंवा घरात येणार्या अडचणींची तीव्रता ही कमी होण्यास मदत होते.
आणि मित्रांनो सर्वात आधी देवगन उद्यापासून गायत्री मंत्र म्हटल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचे दुसरे काम करायचे आहे ते म्हणजे आपल्याला एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला गोमूत्र घ्यायचा आहे मित्रांनो तुमच्या घराजवळ असणाऱ्या कोणत्याही शेतकऱ्याच्या घरांमध्ये तुम्हाला काय मिळून जाईल आणि मित्रांनो तिथूनच तुम्हाला गोमुत्र घेऊन यायचा आहे.
मित्रांनो हे गोमूत्र आणि हळद एका वाटीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि सकाळच्या वेळी देवघरामध्ये देवपूजा झाल्यानंतर गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि गायत्री मंत्र म्हणून झाल्यानंतर ते हळद आणि गोमूत्र मिक्स करून घ्यायचा आहे आणि तुळशीच्या पाण्याच्या सहाय्याने ते आपल्याला संपूर्ण घरांमध्ये शिपंडायचं आहे.
मित्रांनो अशा पद्धतीने दररोज सकाळी तुम्ही तुमच्या घरा मध्ये एक काम केले तर तुमच्या घरा मध्ये असणारे वाद-विवाद लवकरात लवकर कमी होते आणि त्याच बरोबर तुमच्या घराकडे पैसाही आकर्षित होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल त्याचबरोबर तुमच्या सर्व कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल व त्यासोबतच घरात होणारे नुकसान किंवा वाईट घडणाऱ्या गोष्टी हे कमी होतात.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.