नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
घरातील काही समस्या किंवा जीवनात जर संकटांची रीघ लागली की आपल्याला देवाची आठवण येते. तेव्हा आपण देवाचा धावा करतो. त्यामुळे तात्पुरते क होईना आपल्याला सुख मिळते, थोड्या अडचणी दूर होतात पण चमत्कारिक हे आहे जर आपण नेहमीच वेळ काढून देवाचे स्वामींचे नामस्मरण, मंत्र जप केला तर नेहमीच अडचणींना तोंड द्यायची क्षमता मिळते. मित्रांनो अशक्य ही शक्य करतील स्वामी. अस स्वामींच्या बाबतीत म्हणलं जातं. आणि खरंच जे स्वामींचे सेवेकरी आहेत त्यांना याचा प्रत्यय नक्कीच आला आहे.
मित्रांनो स्वामी त्यांच्या भक्तांच्या कठीण प्रसंगात, संकटात नेहमी मदतीला धावून येतात ज्यामुळे त्यांना खूप मोठा दिलासा मिळतो आणि स्वामींची माऊली म्हणून देखील पूजा केली जाते. घरातील आईप्रमाणे आपल्या लेकरावर प्रेम करणारी, आधार देणारी स्वामी माऊली असते. स्वामी भक्तीची चमत्कारिक गोष्ट म्हणजे स्वामी भक्ती केल्यावर स्वामी लगेच दर्शन देतात. लगेच प्रसन्न होतात व आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात.या मंत्रजपाने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील, तुम्हाला जर कोणता त्रास होत असेल तर तो सुदधा कमी होईल व घरातील सर्व दुःख दूर होईल. तुमच्या आयुष्यातील अडचणी हटत नसतील तर तुम्ही या मंत्राचा जप करा.
मित्रांनो आता आपल्याला जप करायचा आहे ते मित्रांनो दिवसभर आपण खूप कामात व्यस्त असतो आणि त्याच बरोबर म्हणूनच मित्रांनो कामाच्या त्रासामुळे आपल्याला दिवस घरामध्ये स्वामींचा हा मंत्र म्हणणे शक्य होत नाही म्हणूनच मित्रांनो आपल्याला दिवसभरातले आपली सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी हा स्वामींचा मंत्र म्हणायचा आहे मित्रांनो रात्री झोपण्यापूर्वी या मंत्राचा जप करावा त्याची प्रचिती तुम्हाला नक्की येईल.
हा मंत्र जर तुम्ही रात्री जप केला तर सकाळी उठून त्याचे सुखद परिणाम लगेच जाणवतील, एखादी आनंदाची बातमी तुमच्या कानावर पडेल, तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागतील. हा मंत्र म्हणजे स्वामींचा गायत्री मंत्र आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी सर्व समस्या दूर होतील, आयुष्यात सुख, शांती, समाधान, वैभव नांदेल.
“ओम अवधुताय विदमहें, समर्थाय धीमही, तन्नो स्वामी प्रचोदयात”
हा मंत्र तुम्ही रोज रात्री झोपताना म्हणा मनातील सर्व विचार दूर सारून फक्त स्वामींचे ध्यान करा. हा मंत्र तुम्ही कमीतकमी 11 वेळा व जास्तीत जास्त 108 वेळा म्हणजेच एक माळ जप करू शकता.या मंत्राचे सामर्थ्य खूप आहे कारण हा स्वामींचा शक्तिशाली मंत्र आहे जो तुम्हाला त्वरित म्हणजेच 24 तासाच्या आत प्रचिती दाखवतो. या मंत्राचा खूप साऱ्या स्वामी भक्तांना अनुभव आला आहे. खूप साऱ्या स्वामी भक्तांच्या इच्छा, मनोकामना पूर्ण होऊन स्वामींच्या भक्तीचा त्यांना अद्भुत प्रत्यय देखील आला आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.