३ मे अक्षय तृतीयाच्या दिवशी ‘इथे’ लावा एक दिवा : घरात सुख समृद्धी येईल, लक्ष्मीचा वास होईल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो वैशाख महिन्याची तृतीया अक्षय्य तृतीया म्हणून ओळखली जाते. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असल्यामुळे अक्षय्य तृतीयेला अनन्य साधारण महत्त्व आहे. एखाद्या नवीन कामाची सुरुवात अक्षय्य तृतीयेपासून केली जाते. कारण या तिथीला सुरू झालेले काम किंवा केलेले काम अक्षय्य राहते, अशी मान्यता आहे आणि यादिवशी माता लक्ष्मी पूजन महत्वपूर्ण मानले जाते. त्यामुळे माता महालक्ष्मी प्रसन्न होऊन घरात धनलाभ होतो. अक्षय सुख देते ती अक्षय्य तृतीया होय, साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीय होय.

ही अक्षय तृतीया यावर्षी ३ मे २०२२ रोजी आली आहे, हा दिवस खूपच महत्वाचा असतो, यादिवशी सर्व शुभ कामे केली जातात. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी दैवी शक्ती सुद्धा खूप कार्यरत असतात यादिवशी धरतीवर उतरतात. आपल्याला आशीर्वाद मिळतो व आपण जर यादिवशी छोटे छोटे उपाय केले तर आपल्या भाग्यात वृद्धी होते व अडचणी दूर होतात आणि यादिवशी शक्य तितके पुण्यकर्म करत रहा. या दिवशी केलेल्या दानाचे देखील भरपूर महत्व असते. तुमच्या जीवनातील सर्व पिडा नष्ट होतील.

आणि मित्रांनो जर तुम्ही या दिवशी गरिबांना, गरजूंना यथाशक्ती दान केलं तर. या दिवशी अक्षय्य ऊर्जा, खूप मोठ्या प्रमाणात पृथ्वीवर वावरत असते, ज्याचा लाभ तुम्ही करून घेऊ शकता आणि या दिवशी घरी गोड धोड बनवून देवपूजा करून त्याचा प्रसाद दाखवा व सर्वत्र वाटून खा आणि मित्रांनो आता आपण एक असा उपाय पाहणार आहोत की जो उपाय आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी केला तर यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होईल चला तर मग पाहूया कोणता आहे हा उपाय.

मित्रांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला अहो उपाय करायचा आहे आणि मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजा समोर एक दिवा लावायचा आहे. मित्रांनो हा उपाय करताना सर्वात आधी दिवा घ्या, मातीचा किंवा पिठाचा, तूप किंवा मोहरीचे तेल घाला व त्यानंतर तो दिवा प्रज्वलित करा. हा दिवा विझू देऊ नका, किंवा जरी विझला तरी शंका घेऊ नका, मित्रांनो एक छोटासा उपायामुळे घरात मोठ्या प्रमाणावर सकारात्मक ऊर्जा येते व घरात वातावरण प्रसन्न राहते.

आणि मित्रांनो असाच साधा किंवा कणकेचा दिवा बाहेर मुख्य दरवाजात लावा आणि त्यानंतर लक्ष्मी मातेचा भगवान विष्णूंच्या कोणत्याही मंत्राचा जप तुम्ही तेथे उभारून दिवा लावल्यानंतर करायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने दिव्याचा उपाय आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की करा, आणि मित्रांनो या उपायामुळे घरी नकारात्मक, दुष्ट ऊर्जा प्रवेश करणार नाही आणि मित्रांनो अशा रीतीने हा उपाय केल्यानंतही तुम्हाला आपले देवघरामध्ये जाऊन माता लक्ष्मी कडे घरामध्ये शांतता सुख-समृद्धी रहावी यासाठी तुम्ही प्रार्थना करा व जप करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *