21 दिवस बोला ‘हे’ स्तोत्र : घरात भरभराटी येईल, कराल त्या प्रत्येक कामात यश येईल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो, आपण श्री स्वामी समर्थांचे विधीपूर्वक पूजा करतो त्यांचा जप करतो आणि पारायण करतो तसेच हवन, याग विधिपूर्वक करत असतो. यामध्ये त्यांचे काही एकवीस दिवस हे स्त्रोत्र करा. जे म्हटल्याने नक्कीच तुम्हाला त्याचा प्रभाव दिसून येईल.

या स्त्रोतामुळे तुमच्या अडचणी दूर होतील स्वामी समर्थांची नेहमी तुमच्यावर कृपा राहील. तुमच्या मनातील इच्छा पुर्ण होतील. जेव्हापण स्वामींची उपासना सेवा करतो .तेव्हा सेवा आपल्याला दिली जाते. जेव्हाकधीही आपण स्वामींची आराधना करतो सेवा करतो ती नेहमी विश्वासाने करावी मनाने करावी.

ज्यामुळे आपली इच्छा लवकर पूर्ण होईल. स्वामीच्या या सेवेमुळे आपण नक्कीच संकटमुक्त होईल.आपण नेहमी मनात स्वामी आहेत असा विश्वास ठेवायचा त्यांची सेवा मनोभावाने करायची.जे काही करेन ते श्रध्देने करेन.अशी ईच्छा मनामध्ये ठेवायची.

अक्कलकोट स्वामी स्तोत्र हे स्तोत्र एकवीस दिवस म्हणायचे आहे.जर एखादा दिवस अडचणीच्या कारणाने राहिला तर तो दिवस सोडून म्हणजेच तो दिवस मोजायचा नाही. नक्कीच तुम्ही या स्त्रोतामुळे अडचणींतून मुक्त व्हाल.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *