नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की 28 एप्रिल रोजी स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे आणि या शुभ दिनी स्वामी समर्थांच्या अनेक मंदिरांमध्ये आणि केंद्रांमध्ये स्वामींची विशेष सेवा केली जाते कारण मित्रांनो या दिवशी जर आपण स्वामींची सेवा केली आणि त्याचबरोबर काही उपाय केले तर यामुळे स्वामी समर्थ आपल्यावर लवकरात लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा ही पूर्ण करत असतात म्हणूनच मित्रांनो या दिवशी आपण स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी स्वामींची पूजा सेवा आणि काही उपाय केले पाहिजेत मित्रांनो असाच एक सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत हा उपाय जर आपण स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी केला तर यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.
मित्रांनो काय करत असताना स्वामींच्या एका प्रभावी मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आणि मित्रांनो हा जप करत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे ती म्हणजे स्वामी समोर बसून हा जप करायचा आहे. हा जप या दिवशी सकाळी उठल्यावर कारायचा आहे. हा जप केल्यावर मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही समस्या असते. त्या समस्या कमी करण्यासाठी आपण काही ना काही प्रयत्न करत अंसोतात. तरी पण आपल्या हाती यश लागत नाही. अशा वेळी पण अजून काही मार्ग आहेत का याबद्दल विचार करतो असतो.
काही वेळेस असे हि घेते कि आपण केले कार्याचे फळ आपल्या मिळणार कि त्यात काई विघ्न येतात. तसेच आपल्या घरात सत्त काही ना काही त्रास दायक गोष्टी होत असतात. मन शान्ति येत नाही. त्याच बरोबर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणताच मार्ग मिळत नाही. अशा वेळी आपण स्वामीचा हा एक जप करायचा आहे या एका मंत्रा मुळे होणाऱ्या सर्व समस्यांवर तुम्हला मार्ग मिळेल. तसेच घरत शान्ति येऊ लागेल.
सर्वां माहित आहे आपले मन शांत असेल तर आपल्या कामात आपल्याला यश येण्यास मदत होईल. हा एक जप पण रोज सकाळी उठल्यावर करायचा आहे. सकाळी अंघोळ झाल्यावर स्वामींचा समोर बसून हा एक मंत्र जप करायचा आहे. आपल्याला येणारे अपयश कमी होण्यास मदत होईल त्याच बरोबर घरातील वाद विवाद कमी होऊन सकारत्मक गोष्टीच प्रवाह तुमच्या बाजूने होण्यास सुरु होऊन त्याचे चागले फायदे तुम्हाला मिळण्यास सुरवात होईल.
स्वामींचा हा जप करण्या साठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही घरीच तुमच्या देव घरात बसून तुम्हाला हा जप करायचा आहे. किंवा स्वामींचा एखादी प्रतिमा समोर ठेऊन सुद्धा हा जप करता येतो. हा जप सर्व वयातील व्यक्तीने केला तरी चालेल तसेच स्त्री पुरुष, असा कुठला हि भेद भाव ना करता हा जप करत जावे यश नक्की हाती येणार.
या मंत्राचा जप तुम्हाला स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या दिवशी सकाळी उठल्यावर अंघोळ करून देवघरा समोर किंवा स्वामींच्या प्रतिमा समोर बसून हा मंत्र जप करायचा आहे.
आणि मित्रांनो हा जप कमीत कमी एकशे आठ वेळेस करायचा आहे; म्हणजे पूर्ण एक माळ मंत्र असा आहे. “ॐ सिद्ध कुलस्वामिनी माताय नमः ” हा जप स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी सकाळी उठल्यावर करायचा आहे; यामुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊन तुमचे अडलेले काम पूर्ण होण्यासाठी नक्की मदत होणार. कारण कुलस्वामिनी म्हणजे आपली जी काही कुल देवता आहे. त्याचा हा मंत्र जप आहे. आणि आपली कुलदेवता प्रसन्न असेल तर आपली कोणतीही गोष्ट अपूर्ण राहणार नाही.
वरील माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.