नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो आपण देवाची आरती करताना किंवा आरती झाल्यानंतर कापूर जाळतो. कापूराच्या वासाने वातावरण शुद्ध होते व मन प्रसन्न होते. अशा या कापराचे कितीतरी औषधी उपयोगही आहेत. आपल्या वास्तुशास्त्रात व ज्योतिशास्त्रातही याचे कितीतरी उपयोग सांगितलेले आहेत, मित्रांनो आज आपण आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेला असाच एक आपला संबंधित उपाय पाहणार आहोत हा उपाय जर आपण स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी केला तर यामुळे स्वामी समर्थ प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा नष्ट होतील आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल
आणि त्याचबरोबर मित्रांनो हा कपडा संबंधीचा उपाय करत असताना आपल्याला स्वामी समर्थांचा तारक मंत्र च्या जब ही अकरा वेळा किंवा 21 वेळा करायचा आहे असे केल्याने तुम्ही सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्त होऊन मालामाल व्हाल. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घराची बाधा त्यापासूनही आपली सुटका करून घेऊ शकता. चला तर या उपायाबद्दल जाणून घेऊया. मित्रांनो हा उपाय तुम्हाला संध्याकाळचे वेळी जेव्हा तुम्ही दिवा अगरबत्ती कराल त्यावेळी स्वच्छ हात पाय धुऊन आपल्या देवघरात समोर जाऊन दिवा अगरबत्ती केल्यानंतर करायचा आहे. मित्रांनो काय करत असताना आपल्याला दोन कापराच्या वड्यांची आवश्यकता भासणार आहे.
मित्रांनो हा उपाय तुम्हाला स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी करायचा आहे परंतु त्याचबरोबर आजपासूनच स्वामींच्या पुण्यतिथी पर्यंत म्हणजेच अजून पाच ते सहा दिवस तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या वेळी करायचा आहे आणि मित्रांनो हा उपाय करत असताना सर्वात आधी तुम्हाला स्वच्छ हातपाय धुऊन घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुमच्या देवघरासमोर स्वामी समर्थांचे प्रथिने समोर तुम्हाला बसायचा आहे आणि त्यानंतर एका वाटीमध्ये थोडे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यात आंध्रा मध्ये दोन ते तीन कापराच्या वड्या टाकून त्यात तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींचा तारक मंत्राचा जप करायचा आहे.
मित्रांनो ज्यावेळी तुम्ही तांदळा मध्ये ठेवलेल्या कापूर प्रज्वलित कराल त्यावेळी तुम्हाला तारक मंत्र म्हणण्यास सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर त्या कापराच्या वड्या पूर्ण जळे पर्यंत तुम्हाला स्वामींचा तारक मंत्राचा जप करायचा हे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी येईपर्यंत हा उपाय दररोज अगदी मनापासून आणि विश्वासाने केला तर यामुळे स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न होतीलच आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये असणाऱ्या सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होतील आणि घरामध्ये प्रसन्न आणि सकारात्मक वातावरण निर्माण होईल.
वरील माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.