स्वामी पुण्यतिथी येईपर्यंत रोज इथे लावा एक दिवा, स्वामी साक्षात दर्शन देतील!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो 28 एप्रिल 2022 रोजी स्वामींची पुण्यतिथी आलेली आहे,आणि मित्रांनो आपल्या पौराणिक कथानुसार स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठ स्थानी मध्याह्न समयी आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. आणि मित्रांनो हाच दिवस यंदा 28 एप्रिल दिवशी स्वामी समर्थांची पुण्यतिथी असल्याने त्यांच्या भक्तांसाठी हा दिवस खास आहे. दरवर्षी स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी निमित्त स्वामी समर्थांच्या मंदिरांमध्ये आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांच्या केंद्रांमध्ये अनेक विविध कार्यक्रमाची महाप्रसादाचे आणि त्याचबरोबर स्वामींच्या विविध सेवांबद्दल माहिती सांगणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते.

मित्रांनो 28 एप्रिल या दिवशी स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे स्वामी भक्तांसाठी विशेष दिवस खास महत्त्वाचा दिवस या दिवशी केंद्रामध्ये मठामध्ये विशेष सेवा केली जाते विशेष पाठ ठेवले जातात आणि त्याचबरोबर मित्रांनो जर या खास दिवशी जर आपण स्वामी समर्थांचे काही उपाय आपल्या घरामध्ये केले तर यामुळे स्वामी समर्थ आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्याच बरोबर आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतील, मित्रांनो आपण आज असाच एक सोपा उपाय पाहणार आहोत, हा उपाय जर आपण स्वामींची पुण्यतिथी येईपर्यंत किंवा त्या दिवशी केला तरी यामुळे स्वामी समर्थ आपल्यावर प्रसन्न होतील.

आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा देखील या उपायामुळे पूर्ण होतील. मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी येईपर्यंत किंवा पुण्यतिथी दिवशी घरामध्ये या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे मित्रांनो जर आपण केला तर यामुळे स्वामी समर्थ आपल्या प्रसन्न होतीलच आणि त्याचबरोबर स्वामी आलेल्या सर्व संकटांपासून आपली सुटका नाही करतील चला तर मित्रानो जाणून घेऊया कोणत्या ठिकाणी घरामध्ये आपल्याला स्वामींची पुण्यतिथी येईपर्यंत दररोज दिवा लावायचा आहे ते.

मित्रांनो स्वामींची पुण्यतिथी घेईपर्यंत आपल्याला दररोज संध्याकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये हा दिवा लावायचा आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो हा दिवा लावत असताना आपल्याला सर्वात आधी स्वच्छ हात-पाय धुऊन घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये दिवा अगरबत्ती करायचे आहे हे सर्व झाल्यानंतर स्वामींच्या नावाने एक दिवा आपल्याला सर्वात आधी आपल्या देवघरामध्ये पासून प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तो दिवा आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजापाशी घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर आपल्या उजव्या बाजूला म्हणजेच घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे.

परंतु मित्रांनो स्वामींच्या नावाने आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे, मित्रांनो अशा पद्धतीचा हा छोटासा उपाय जर तुम्ही स्वामी समर्थ ची पुण्यतिथी येईपर्यंत दररोज संध्याकाळी मनाने आणि विश्वासाने केला तर स्वामी समर्थ तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील आणि त्याच बरोबर तुम्हाला स्वामी साक्षात दर्शनही देतील.

वरील माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *