कार्य सिद्धीसाठी, इच्छा पूर्ण होण्यासाठी, सर्व अडचणी दूर होण्यासाठी, संकटे दूर करण्यासाठी : करा ‘हा’ एक उपाय

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो, आपल्याला माहित आहे कि, आपल्या जीवनात बऱ्याच अडचणी येत असतात. बरीशी संकटे येत असतात. आणि या संकटांमध्ये आपण आपल्या देवापुढे हात जोडून प्रार्थना करीत असतो. कि या संकटा मधून आम्हाला बाहेर काढा. आमच्या वरचे सर्व संकटे दूर करा. आपण काहीना काही आपल्या देवाकडे मागत असतो.

बराच अशा पूजा करत असतो. भक्तिभावाने आराधना करत असतो. परंतु काहीना काही कारणांमुळे आपल्या त्या इच्छा पूर्ण होत नाहीत. याचे कारण असते ते म्हणजे आपली सेवा चुकीची झालेली असते. त्यामुळे आपली पूजा अपूर्ण राहते व आपली इच्छा पूर्ण होत नाही. आपण जे सेवा करत असतो. त्याची पद्धत चुकीची ठरत असते.

जर आपल्याला कोणती तरी आपली इच्छा पूर्ण कसे करायचे असेल किंवा आपले कार्य पूर्ण करायचे असेल तर, एक उपाय नक्की करा. हा करण्यासाठी तुम्हाला पहिला तुमचा संकल्प सोडायला हवा. हा संकल्प सोडण्यासाठी एक ताटली घ्या. ताटली च्या वर आपला हात ठेवा आणि हातामध्ये थोडे पाणी घ्या. आणि जी काही आपली इच्छा आकांशा असेल ती बोला.

व ते पाणी ताटात सोडा आणि हे झाल्यानंतर 108 माळी जपा करा. 108 माळी जमत नसेल तर, किमान अकरा माळी तर हा जप तुम्हाला करायलाच हवा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. सर्व अडचणी दूर होतील. तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल. अशाप्रकारे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला तुमच्या सर्व समस्येतून बाहेर पडता येईल व तुमच्या सर्व अडचणी दूर होतील.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *