नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्यातील बरेचजण घरात सुख समृद्धी नांदावी आणि त्याच बरोबर आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळावे यासाठी खूप मेहनत घेत असतात आणि त्याच बरोबर आपल्या देवघरामध्ये स्वामी समर्थांची सेवा करत असतात आणि ज्याद्वारे स्वामी समर्थांना प्रसन्न करून घेऊन आपल्या जीवनामधील सर्व संकटे आणि समस्या दूर करण्यासाठी स्वामी समर्थांकडे प्रार्थना करत असतात कारण मित्रांनो जर स्वामी समर्थांची आपल्यावर कृपा आशीर्वाद असेल तर यामुळे आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी पासून स्वामी आपली रक्षा करत असतात.
मित्रांनो आपल्यापैकी असणाऱ्या सर्व सेवेकर्यांनी स्वामी समर्थांची सेवा करत असतानाच दर शुक्रवारी आणखीन एक प्रभावी सेवा करायची आहे आणि त्याच सेवेबद्दल आज आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो सेवा जर आपण शुक्रवारच्या दिवशी सकाळच्या वेळी संध्याकाळच्या वेळी स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून केली तर मित्रांनो यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि स्वामी समर्थ ही आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्यावर आलेल्या सर्व संकटांपासून आणि अडचणी पासून आपली सुटकाही काही करतील.
चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कोणती आहे ही सेवा आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायचे आहे मित्रांनो ही सेवा करत असताना सर्वात आधी आपल्याला या सेवेचे वेळ निश्चित करून घ्यायचे आहे आणि तुम्ही सेवा जर सकाळच्या वेळी करणार असाल तर सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरामध्ये रोजची देवपूजा करून झाल्यानंतर ही सेवा करू शकता आणि संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळच्या वेळी स्वच्छ हातपाय धुऊन देवघरामध्ये अगरबत्ती आणि दिवा लावल्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि या सेवेमध्ये आपल्याला प्रामुख्याने तीन गोष्टी करायच्या आहेत.
मित्रांनो की सेवा करत असताना सर्वात पहिली गोष्ट आपल्याला करायचे आहे ती म्हणजे स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्ती समोर बसून आपल्या बाजूला एक क्लास मध्ये पाणी ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर एक किंवा दोन अगरबत्ती हीच आपल्या बाजूला लावायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप एक माळ पूर्ण होईपर्यंत म्हणजे 108 वेळा करायचा आहे आणि त्यानंतर गुरुचरित्र मधील चौदावा अध्यायाचे वाचन तुम्हाला एक वेळा करायचे आहे मित्रांनो सर्वात आधी स्वामी समर्थांच्या मंत्र आणि त्यानंतर गुरुचरित्र या मधील 14 व्या अध्यायाचे वाचन तुम्हाला स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून करायचे आहे.
मित्रांनो स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप करून आणि त्यानंतर गुरुचरित्र मधील 14 वा अध्याय वाचून झाल्यानंतर आपली सेवा पूर्ण करत असताना आपल्याला एक वेळेस तारक मंत्र ही म्हणायचा आहे मित्रांनो जर शुक्रवारच्या दिवशी या तीन वस्तू गोष्टी आपण केलेल्या म्हणजेच ही पूर्ण सेवा पण अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली तर यामुळे स्वामी समर्थ आपल्यावर प्रसन्न होतीलच आणि त्याच बरोबर आपल्या मनातील ही सर्व इच्छा या सेवेमुळे पूर्ण होतील.
वरील माहिती विविध स्त्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.