नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
जर तुम्ही रात्री झोपताना उठून पाणी पिताय किंवा लघवीला जाताय तर तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे ह्या सवई टाळल्या पाहिजेत मानवी शरीरात 70% पाणी असते.
आणि पाणी कसे किती व केव्हा प्यायचे ह्यावर आपले 80%आजार अवलंबून असतात. माणूस हा कोणतीही चुक जाणीवपूर्वक करत नाही पण बेसावधपणे करत असतो बऱ्याच जणांना रात्री उठून पाणी पिण्याची सवय असते.
तस पाहायला गेलं तर पाणी हे शरीराला खूप आवश्यक असते.रात्री झोपल्यावर आपल्या शरीरात पाणी कमी पडत आसेल तर पाणी प्यावं पण कस प्यायच ते पुढील प्रमाणे.. पाणी पिण्याची जर सवय असेल तर उठल्या नंतर पाच मिनिट बसायचे आणि पाणी पिऊन झाल्यावर सुद्धा पाच मिनिट बसायचे आणि झोपेत पाणी प्यायचे नाही.
ते शरीरासाठी खूप घातक आहे. बऱ्याच जणांना रात्री लघवीला उठून जाण्याची सवय असते. ही सवय खूप घातक ठरते जर तुम्हाला रात्री लघवी लागलेली असेल तर काय करायचे. तर आपण जेव्हा झोपलेलं असतो तेव्हा मेंदू पर्यंत जो रक्ताचा पुरवठा आहे.
तो एकदम संत गतीने चालत असतो एकदम हळूहळू चालत असतो. आणि आपल्या मेंदू पर्यंत हा रक्तपुरवठा होत असतो. आणि आपल्याला लघवीला आल्यावर एकदम उठून जातो.त्यामुळे जो मेंदू पर्यंत जो रक्तपुरवठा होत असतो तो होत नाही. आणि त्यामुळे हृदय बंद पडू शकते. ज्याने अनेक लोकांचे मृत्यू झालेले आहेत.
आपण रात्री पाणी पिऊन झोपलेलं आसलो तर लघवी लागू शकते. त्यामुळे आपल्याला ऐक छोटीशी काळजी घ्यायची आहे.की पहिला उठून आपल्या हातावर हात फिरवायचा त्यामुळे रक्तपुरवठा नीट होतो .आणि दोन्ही कानाच्या मागे चोळायचे आहे.यामुळे शरीरातील रक्त पुरवठा सुरळीत होईल आणि कोणताही धोका आपल्याला राहत नाही.
वरील माहिती विविध घटनांचा आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमची पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.