घराच्या मुख्य दाराला लावा ‘ही’ एक वस्तू, कधीच वाईट शक्‍ती आणि गरीब घरात येणार नाही!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा केवळ कुटुंबासाठी येण्याचा मार्ग नसून उर्जा येण्याचा देखील मार्ग असतो. वास्तूनुसार घराचे मुख्य द्वार ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा म्हणजे उत्तर, उत्तर-पूर्व, पूर्व किंवा पश्चिम दिशा ही शुभ मानली जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करते आणि मुख्य दरवाजाची दिशा वास्तुशास्त्राचा एक महत्त्वाचा भग असतो. घराचा दरवाजा पूर्व दिशेला असल्यास सगळ्यात उत्तम मानले जाते. यामुळे आयुष्यात नेहमी विजय, सुख तसेच शुभ घटना घडतात. उत्तर दिशेला दरवाजा असल्यास ते कुबेराचे दार मानले जाते. या दिशेला दरवाजा असल्यास धन तसेच सुखप्राप्ती होते.

आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले मुख्य दरवाजा संबंधित काही उपाय आपण जर आपल्या घरामध्ये केले तर यामुळे ही आपल्याला खूप फायदा होतो आणि हे उपाय खूप परिणामकारक आहेत त्यासाठी आपल्या एकच तुरटीचा मोठा अख्खा तुकडा घ्यायचा आहे . हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुटीचा एक मोठा तुकडा घ्यायचा आहे आणि हा तुकडा कुठे ही तुटलेला नसावा. आपल्याला हा तुकडा काळा रंगाच्या कपड्यांमध्ये बांधायचा आहे. ही गाठोडी दुकानाच्या आतील बाजूला इतरांच्या नजरेस पडणार नाही अशा पद्धतीने बांधायची आहे. हा उपाय आपल्याला बुधवारी किंवा शनिवारच्या दिवशी करायचा आहे.

हा उपाय आपल्याला सूर्योदय होण्यापूर्वी किवा सूर्यास्त झाल्यावर अंधार असेल अशावेळी हा उपाय करायचा आहे. हा उपाय आपल्या दिवसा करायचा नाही. हा तुकडा आपल्या तसाच ठेवायचा आहे बुधवारी किंवा शनिवारच्या दिवशी जरी अमावस्या आली असेल तर अशा दिवशी हा तुकडा आपल्याला नदीमध्ये विसर्जन करायचा आहे.

आणि त्याच जागी पुन्हा नवीन पावशेर तुरटीचा तुकडा आणून त्या कपड्यांमध्ये पुन्हा आपल्याला टांगायचे आहे तसेच दुकानातील देवघरामध्ये रोज दोन ताजी फुले अर्पण करावीत आणि दुसऱ्या दिवशी ही ताजी फुले कुंडीमध्ये अर्पण करावेत. दुकानांमध्ये प्रवेश करताना आधी उजवा पाय आत मध्ये टाकावा नंतरच दुसरा पाय टाकावा आणि अशा पद्धतीने आपल्याला दुकानाच्या आत प्रवेश करायचा आहे.

देवपूजा केल्या नंतरच आपल्याला ग्राहकांशी संवाद साधायचा आहे. अशा पद्धतीने जर आपण उपाय केला तर आपल्या दुकानांमध्ये नेहमी ग्राहकांची संख्या वाढू लागेल. माता महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊ लागेल. तुमचा जो व्यवसाय थांबलेला आहे तो व्यवसाय तेजीने होऊ लागेल. प्रगती मोठ्या प्रमाणावर तुमच्या उद्योगधंद्यांमध्ये होईल म्हणून हा उपाय अवश्य करा.

वरील माहिती विविध स्त्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *