नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्या मनामधील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी आपल्यातील अनेकजण स्वामींची भक्ती आणि सेवा करत असतात आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये आधारित एखादी मोठी इच्छा पूर्ण व्हावी त्याचबरोबर आपल्याला आपला जोडीदार मिळावा किंवा घरामध्ये पैशाची अडचण असेल तर अशा वेळी घरामध्ये लक्ष्मी माता यावे यासाठी आपल्यातील बरेच जण स्वामींचा संकल्प धरत असतात आणि स्वामींच्या या संकल्प मध्ये त्यांच्या गुरुचरित्र पारायण याचे वाचन त्याचबरोबर स्वामींच्या मंत्राचा जप यांसारखे अनेक सेवा करत असतात आणि स्वामींच्या संकल्प धरून आपल्या मनामध्ये असणारे इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात.
आणि मित्रांनो हा संकल्प सुरू करत असताना आपल्यातील स्वामी भक्त गुरुवारच्या दिवशी स्वामी समर्थांचे केंद्रांमध्ये जाऊन किंवा स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये जाऊन संकल्प करतात आणि त्यांना तिथे जी सेवा दिली जाते ही सेवा स्वामीभक्त करत असतात परंतु मित्रांनो आपल्यातील बरेच जण अशा पद्धतीने स्वामींचा संकल्प करत असतात आणि आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहे त्या पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपल्यातील बऱ्याच जणांना याचा फायदा होत असतो आणि त्याचबरोबर स्वामींच्या हा संकल्प केल्यामुळे आपल्यातील बऱ्याच स्वामी भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत असतात.
आपल्यातील सर्वांनाच स्वामींचा संकल्प कसा धरावा आणि स्वामी सेवा कशी करावी याबद्दल माहिती आहे परंतु स्वामींचा संकल्प पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी आपण तो सोडत असतो त्यावेळी जी स्वामीसेवा आपल्याला करायचे असते याबद्दल आपल्यातील बऱ्याच जणांना अपूर्ण माहिती असते आणि त्यामुळे हे लोक गोंधळामध्ये पडतात आणि स्वामींचा संकल्प सोडण्याची जी सेवा आहे ती न करतात संकल्प सोडून देतात. मित्रांनो ज्यावेळी आपण एखादा संकल्प धरतो आणि तो करण्यासाठी आपण आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा घरामध्ये सुख-समृद्धी नांदण्यासाठी आपण जो संकल्प भरलेला असतो तो सोडताना आपल्याला स्वामी सेवा करावी लागते.
ग्राम आपण भरलेला संसार सोडताना आपल्याला जी सेवा करायची असते त्याबद्दलच आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो जेव्हा आपण आपल्या मनामधील एखादी इच्छा पूर्ण व्हावे यासाठी स्वामींचा संकल्प करतो आणि त्यानंतर जवळ आपली ती इच्छा पूर्ण होते त्यानंतर ही संकल्पना आपण सोडणार असतो त्यावेळी आपल्याला जी सेवा करायचे आहेत ती आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायचे आहे आणि त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकरच आपल्याला ही सेवा करायचे आहे मित्रांनो लक्षात ठेवा की दुपार होण्याच्या आत गुरूवारच्या दिवशी आपल्याला ही सेवा करून आपण धरलेला संकल्प सोडायचा आहे.
आणि ही सेवा करत असताना सर्वात आधी आपल्याला आपल्या देवघरामध्ये किंवा जर शक्य असेल तर स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसायचा आहे आणि त्यानंतर एका तांब्या मध्ये पाणी आणि एक ताट आपल्याला आपल्या सोबत घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या उजव्या हाताची ओंजळ समोर घ्यायचे आहे आणि त्यामध्ये शुद्ध पाणी घेऊन लगेचच आपला डावा हात त्या उजव्या हाताच्या खाली ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती स्वामींना बोलून दाखवायचे आहे आणि त्याचबरोबर जर तुमची इच्छा पूर्ण झाले असेल आणि म्हणून तुम्ही हा संकल्प सोडत असाल तर स्वामींसमोर अशी प्रार्थना करायचे आहे आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला ताटामध्ये सोडायचा आहे.
मित्रांनो ते पाणी टाका मध्ये सोडल्यानंतर आपल्या जवळ राहात असतो आपल्याला आपल्या डोक्यावरून ठेवायचा आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप एकवीस वेळा किंवा तुम्हाला जितके शक्य होईल तितके वेळी करायचा आहे आणि त्यानंतर आपली सेवा संपन्न करायचे आहे मित्रांनो मला एखादा संकल्प पूर्ण झाला असेल किंवा तुमच्या मनामध्ये इच्छा पूर्ण करून घ्यायचे असेल तर अशावेळी तुम्ही एक छोटीशी सेवा करू शकतात आणि स्वामी समर्थांना प्रसन्न करून घेऊ शकता.
वरील माहिती विविध स्त्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.