स्वामींच्या नैवेद्यामध्ये ‘ही’ एक वस्तू ठेवायला अजिबात विसरू नका नाहीतर नैवेद्य अपुरा मानला जातो

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो स्वामींना नैवेद्य दाखवत असताना त्या नैवेद्यामध्ये ही एक वस्तू ठेवायला अजिबात विसरू नका. नाहीतर स्वामी समर्थ महाराजांना दाखवलेला नैवेद्य अपुरा मानला जातो. ज्यावेळी आपण स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवण्यासाठी जे पदार्थ तयार करतो. ते पदार्थ तयार करत असताना आपल्या मनामध्ये कोणकोणते भावार्थ आहेत, याचा स्वामी समर्थ महाराज विचार करतात. स्वामीना शुद्ध शाकाहारी जेवणाचे नेवेद्य दाखवावे तयार करत असताना आपल्या मनामध्ये कसल्याही प्रकारचा वाईट विचार येता कामा नये. त्याचबरोबर ज्या वेळी आपण नैवेद्याचे ताट भरतो त्या वेळीदेखील आपले मन प्रसन्न असायला हवे.

आपण जे काही घरामध्ये जेवण करतो व ते नैवेद्य स्वामी ग्रहण करतात. परंतु नैवेद्य दाखवत असताना अशा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून किंवा त्या गोष्टी अमलात आणून स्वामींना नैवेद्य दाखवला तर स्वामी समर्थ महाराज आपल्यावर खूपच प्रसन्न होतील. अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत. त्या स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवत असताना त्यांची काळजी घ्यायची असते. त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण घेणार आहोत. स्वामींना नैवेद्य दाखवत असताना ही एक वस्तू जर त्यामध्ये नसेल तर तो नैवेद्य अपुरा मानला जातो. मित्रांनो आपण जर स्वामी भक्त असाल किंवा सेवेकरी असाल तर आपण सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळेस दररोज नैवेद्य दाखवत असतो.

ज्यावेळी आपण स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवत असतो त्यावेळी शुद्ध शाकाहारी जेवणाचा नैवेद्य आपल्या स्वामी समर्थ महाराजांना दाखवायचा आहे. व हा नैवेद्य दाखवत असताना त्याने वैद्याच्या ताटामध्ये आपल्याला तुळशीचे पान ठेवायचे आहे. आपण आपल्या घरामध्ये आपल्याला जेवण्यासाठी जे काही करतो. त्याचा नेवेद्य जरी स्वामी समर्थ महाराजांना दाखवला तरी चालतो. मात्र तो नेवेद्य दाखवत असताना तो शाकाहारी पदार्थ असला पाहिजे. याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. व सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस नैवेद्य दाखवत असताना नैवेद्याच्या ताठा मध्ये तुळशीचे पान ठेवायला विसरायचे नाही.

काही जण सकाळच्या वेळी नैवेद्य दाखवतात त्याचवेळी तुळशीचे पान ठेवतात. आणि संध्याकाळचा नैवेद्य दाखवतात परंतु आपल्याला दोन्ही वेळेस तुळशीची पाणी ठेवायचे आहेत. बऱ्याच जणांच्या इकडे संध्याकाळच्या वेळी तुळशीची पाने तोडली जात नाहीत. म्हणूनच आपण तुळशीची पाने सकाळी तोडावी म्हणजे त्याचा वापर आपल्याला संध्याकाळी देखील उपयोग करता येतो. ज्यावेळी आपण स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवण्याचे ताठ भरत असतो.

त्यावेळी प्रत्येक पदार्थावर आपल्याला तुळशीचे पान ठेवायचे आहे. म्हणजे की जर आपण भाजी चपाती केली तर भाजी वर वेगळे तुळशीचे पान व भाकरिवर वेगळे तुळशीचे पान अशा पद्धतीने प्रत्येक तयार झालेल्या पदार्थावर तुळशीचे पान ठेवायला विसरायचे नाही. अशा पद्धतीने जर आपण स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवला तर तो स्वामी समर्थ महाराज नैवेद्य ग्रहण करतात. व आपल्यावर प्रसन्न होतात. अशा पद्धतीने जर आपण नैवेद्य दाखवला तर तो मानला जातो त्यामुळे तुम्ही देखील इथून पुढे स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवत असताना दोन्ही वेळेस तुळशीची पाने ठेवायला विसरू नका. अशा पद्धतीने तुम्ही देखील दररोज न चुकता स्वामींना नैवेद्य दाखवू शकता.

मित्रांनो हि माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेचे संबंध जोडू नये, ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *