नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो भरपूर वेळेस आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळत नसते. आपण भरपूर प्रयत्न करतो. नोकरीसाठी प्रयत्न करतो अभ्यासात प्रयत्न करतो. काही तरी कामात प्रयत्न करतो किंवा कोणीतरी व्यवसाय सुरू करतो पण तिथेही आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळत नसते. आणि सगळीकडे आपल्याला अपयश मिळते. तर यासाठी काय करावे हा प्रश्न सगळ्याच स्वामी भक्ताचा स्वामी सेवेकरीचा असतो. तर अश्या वेळी मित्रांनो काही तोडगे करून काही उपाय करून तुम्हला तुमच्या नशिबाची साथ मिळू शकते.
तर तुम्हालाही अस वाटते की तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळत नाही मेहन खूप करता कष्ट खूप करता पण नशीबच तुमची साथ तुम्हला देत नाही आणि तुमचे कधीही काही चांगले होत नसेल, नशिबाची साथ तुम्हाला मिळत नसेल. सारखे अपयश येत असेल किंवा कोणत्यातरी कामांमध्ये तुम्ही मन लावून, जीव लावून प्रयत्न करत असाल पण ते कामात सुद्धा तुम्हाला अपयश येत असेल आणि तुम्हाला अस वाटत असेल की माझे तर नशीबच खराब आहे. हे सगळे तुमच्या सोबत असेल तर तुम्ही रोज हे एक काम करा. हे काम केल्याने काही दिवसातच तुम्हाला अनुभव येईल चमत्कार होईल.
कारण मित्रांनो हे काम केल्याने तुम्हाला काही दिवसातच सगळ्या कामात नशिबाची साथ मिळू लागेल. अपयश येत होत ते तुम्हाला यश मिळू लागेल आणि सगळ्या कामांमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल तर तुम्हाला अस वाटत का की तुमचे कधीच काही चांगले होत नाही. समोरच्याला सगळ मिळत मला काहीच मिळत नाही किंवा तुम्हाला असे वाटत असेल की मला माझ्या नशिबाची साथ मिळत नाहीये आणि त्याच बरोबर जर तुमच्या कुंडलीमध्ये दोष आहे अशीही शंका वाटत असेल तर अशावेळी तुम्हाला हे एक काम करायचे आहे.
आणि त्याचबरोबर जर मी मेहनत खूप करतोय कष्ट खूप करतोय आणि तरी पण मला यश मिळत नाहीये तर तुम्ही रोज हे एक काम करा. तुम्हाला फक्त रोज सकाळी किंवा संध्याकाळी एका स्तोत्राचे वाचन करायचे आहेत हे स्तोत्र तुम्ही देवघरा समोर बसून अगरबत्ती लावून त्याचे वाचन करावे आणि त्याचबरोबर जर महिला असतील पुरुष असतील शिकणारी मुल असतील कोणीही ज्यालाही अशा समस्या आहेत त्यांनी या स्तोत्राचे वाचन करावे. जेव्हा ही आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी गडबड होते नशिबाची साथ मिळत नाही आणि काही चांगल होत नाही तेव्हा हा दोष आपल्या पत्रिकेत असतो.
आणि मित्रांनो पत्रिके मधील ग्रह हे चांगल्या स्थितीत नसतात. तुम्हाला माहीत असेल की आपल्या पत्रिकेत नऊ ग्रह असतात आणि ते नऊ ग्रह जर व्यवस्थित स्थितीमध्ये असतील तर आपल्या आयुष्यात सुद्धा एकदम सुरळीत व्यवस्थित चालू लागेल. तर त्या नऊ ग्रहांना चांगल्या स्थितीत आणण्यासाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्यासाठी खास नवग्रह स्तोत्र आहे. ते तुम्हाला रोज एक वेळेस वाचायचे आहेत. नवग्रह स्तोत्र ची ऑनलाईन सुद्धा एक छोटीशी पोथी मिळते.
आणि त्याचबरोबर पुजा सामग्रीच्या दुकानात जिथे पोथी मिळतात. तिथे सुद्धा तुम्हाला मिळेल. तर नऊ ग्रह स्तोत्र तुम्हाला फक्त रोज एक वेळेस रोज वाचायचे आहेत. याने तुम्हाला नशिबाची साथ लाभेल आणि त्याच बरोबर तुमच्या कुंडलीमध्ये असणारे नऊ ग्रहांचे दोष ही हळूहळू कमी होतील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.