मुलांसाठी महिलांनी करावा ‘हा’,सोपा तोडगा : मुलांची प्रगती होते, त्यांच्यावर कोणते संकट येत नाही

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्यातील प्रत्येक आई-वडिलांना असे वाटते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी, त्यांचे भविष्य चांगले व्हावे आणि त्याचबरोबर त्यांचे अभ्यासात लक्ष द्यावे किंवा त्यांच्यावर कोणतीही संकट कोणतीही अडचण येऊ नयेत असं प्रत्येकाला वाटतं. आणि यासाठीच आपल्यातील बऱ्याच मुलांचे आई-वडील विविध उपाय करतात आणि या उपायबरोबर प्रत्येक लोक त्याच्यासाठी खूप देवदेव करतात.परंतु मित्रांनो आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो जर तुम्ही केला तर नक्की तुमच्या मुलांची प्रगती होईल त्यांचं भविष्य सुरक्षित राहील.

त्याचबरोबर हा उपाय खास करून महिलांनी आपल्या मुलांसाठी केला तर मुलांवर कोणतेही संकट येणार नाही आणि त्यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी पासून यांचे संरक्षणही होईल.

मित्रांनो हा उपाय म्हणजेच घरातील महिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी हे एक काम करायचे आहे जे स्वामींनी सांगितले आहे ते जर केले तर तुमच्या मुलांवर कधीही कोणते संकट येणार नाही. तुमची मुलं लहान असू द्या किंवा मोठा असू द्या किंवा शाळेत जाणार असू द्या तुम्ही तुमच्या मुलांसाठी रोज ते एक काम हा उपाय अवश्य करा. तुमच्या मुलांची प्रगती होईल. मुलांचे भविष्य चांगले होईल. मुलांच्या आयुष्यात संकट अडचणी समस्या काहीच येणार नाहीत. स्वामींचा आशीर्वाद त्यांच्यावर राहील. त्यासाठी तुम्हाला रोज हे एक काम संध्याकाळी करायच आहे.

हा उपाय करत असताना संध्याकाळी देवपूजा करताना तुम्हाला एक काम करायचे आहे. यासाठी तुम्हाला देवघरात सर्वात आधी एक ग्लास पाणी भरून ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढील मंत्र 11 वेळेस म्हणावयाचा आहे किंवा त्याचा जपही तुम्ही करू शकता, मित्रांनो देवघरामध्ये बसून तुम्हाला ज्या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र पुढील प्रमाणे आहे,

ll ॐ एकदंताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि
तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ll

हा मंत्र फक्त तुम्हाला 11 वेळा बोलायचा आहे. रोज संध्याकाळी देवपूजा करण्याच्या वेळी एक ग्लास पाणी आपल्या समोर देवघरात ठेवून हा मंत्र 11 वेळेस पूर्ण श्रद्धेने आणि शांत चित्ताने प्रसन्न मनाने म्हणावा आणि
मंत्र म्हणून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे, हे देवा माझ्या मुलांवर कोणते संकट येऊ देऊ नको. त्यांचे भविष्यात तुमच्या अडचणी समस्या येऊ देऊ नको. त्यांची प्रगती होऊ दे.

एवढे बोलून ते एक क्लास पाणी तुमच्या मुलांना प्यायला जायचं लगेच द्या किंवा जेवताना द्या कधीही द्या पण ते पाणी मुलांना प्यायला द्या. मित्रांनो हा उपाय केल्यानंतर ते पाणी लगेच दिल तर खूपच छान,परंतु जर तुमची मुलं नोकरीला किंवा कुठे उद्योग व्यवसायात असतील तर त्यांना संध्याकाळी आल्यानंतर किंवा जेवतानाही पाणी प्यायला द्या. हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी तसेच मुलींसाठी करू शकता पण हा उपाय महिलांनी आपल्या मुलांसाठी करायचे आहे.

मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. आपल्यालाही आपल्या मुलांच्या कामात शिक्षणात प्रगती होत असल्याचे जाणून येईल आणि त्याचबरोबर त्यांच्यापर्यंत कुठलीही वाईट बाधा पोचणार नाही आणि त्यांची सर्व अडचणींपासून सुटका होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *