मनात वारंवार वाईट विचार येत असतील आणि खूप टेन्शन असेल तर करा ‘हा’ उपाय!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो आपल्यातील बरेच जण असे म्हणतात की, आजूबाजूला काय काय घडतंय, आयुष्यात कामाचा किती ताण आहे, किती टेन्शन्स आहेत कसं असेल मन आनंदी? असं प्रश्नाला प्रश्न करणारं उत्तर मिळतं. मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात आपल्या मनाला कोणतीही भौतिक वस्तू आनंद देऊ शकत नाही. बाहेरुन कोणीही आपल्या मनाला आनंदी करु शकत नाही. आपल्या मनाला आनंदी करण्याचा मार्ग आपल्याकडेच आहे. तो म्हणजे मनातले नकारत्मक विचार काढून टाकणे.

मित्रांनो तज्ञ व्यक्ती सुद्धा असे म्हणतात की, मनातले सगळे नकारात्म विचार काढून टाका आणि आनंदी व्हा हे इतकं सोपं काम नाही. घरातला कचरा काढण्याएवढं सोपं तर मुळीच नाही. मनातला नकारात्मक विचारांचा कचरा बाहेर काढून टाकण्यासाठी एकदा झाडू मारुन उपयोगाचा नाही. त्यासाठी मनालाच नकारात्मक विचारांशी लढण्याचं बळ द्यावं लागेल. हे बळ मिळवण्याचे उपाय देखील आपल्यालाच करावे लागतात.

मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला असाच एक उपाय आज आपण पाहणार आहोत हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपल्या मनामध्ये वारंवार वाईट विचार येणार नाहीत आणि त्याचबरोबर आपण जे काम हाती घेतले आहे या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी दाखवून आपली सुटका होईल.

मित्रांनो या संबंधित उपाय आहे तो आपल्याला कोणत्याही दिवशी केला तरी चालेल, हा उपाय करत असताना आपल्याला स्वामी समर्थांच्या आरती मी समोर बसायचं आहे मित्रांनो जर तुम्हाला शक्य असेल तर स्वामी समर्थांच्या केंद्रांमध्ये जाऊन ही तुम्ही हा उपाय करू शकता. मित्रांनो स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर किंवा प्रतिमेसमोर बसल्यानंतर आपल्याला आपले डोळे उघडे ठेवून स्वामिनी कडे एक टक बघायचा आहे आणि आपल्या स्वामींकडे बघत असताना स्वामी कसे आहेत ते कसे दिसतात याबद्दलच विचार करायचा आहे.

स्वामींचे निरीक्षण करून झाल्यानंतर मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. मित्रांनो तुम्हाला जितका वेळ शक्य होईल तितका वेळ तुम्हाला स्वामींच्या प्रतिमा कडे बघत करायचा आहे. मित्रांनो अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला दररोज किमान पाच मिनिटं करायचा आहे, आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही स्वामी समर्थांची पूजा देखिल करा आणि पूजा करून झाल्यानंतर हा छोटासा उपाय करा.

मित्रांनो हा छोटासा उपाय केल्यामुळे तुमच्या मनात येणारे सर्व वाईट विचार नष्ट होतील आणि त्याच बरोबर तुम्ही करत असलेल्या कामांमध्ये तुमचे लक्ष केंद्रित होईल आणि त्यामुळे हाती घेतलेले काम पूर्ण होण्यास ही मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *