नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो आपल्यातील बरेच जण घरात सुख-समृद्धी नांदते आणि त्याचप्रमाणे घरामध्ये धनसंपत्ती वाढ होत राहावे आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर राहावे यासाठी कष्ट व मेहनत घेत असतात आणि त्याचबरोबर वास्तुशास्त्राची मदत घेऊन वेगवेगळे उपाय देखील आपल्या घरांमध्ये करून पाहत असतात आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करत असतात त्याच बरोबर आपल्यातील बरेच जण सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून देवघरामध्ये जाऊन माता लक्ष्मीची आणि स्वामी समर्थांची विशेष सेवा करत असतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी त्यांच्याकडे प्रार्थनाही करत असतात.
परंतु मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना ना वेगवेगळे उपाय करून आणि त्याचबरोबर मेहनत कष्ट करून देखील त्याचे फळ मिळत नाही, कारण त्याच्यासाठी देवी-देवतांचा आशीर्वाद आणि कृपा आपल्या सोबत असावी लागते.
परंतु मित्रांनो आज आपण स्वामी समर्थांची अशी एक सेवा पाहणार आहोत मी ही सेवा जर आपण दररोज सकाळी आपल्या देवघरामध्ये स्वामी समर्थांच्या किंवा माता लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर बसून केली तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल त्याचप्रमाणे स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर आहे आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये वादविवाद होणार नाहीत आपल्या घरामध्ये आलेल्या सर्व संकटांपासून आपले रक्षण होईल आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल.
तर मित्रांनो ही सेवा करत असताना नेमकी कोणती कृती आणि कोणते काम आपल्याला करायचे आहे तिच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आणि घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य निरोगी राहील आणि त्याचप्रमाणे घरातील धन संपत्तीत वाढ होत राहील याबद्दल आता आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया.
मित्रांनो ही स्वामी समर्थांची विशेष सेवा करण्यासाठी आपल्याला दिवसभरातील कोणताही एक वेळ निवडायचा आहे परंतु मित्रांनो शक्यतो ही सेवा करत असताना तुम्हाला संध्याकाळची वेळ निवडायचे आहे, म्हणूनच संध्याकाळच्या वेळी जेव्हा आपण देवघरामध्ये आणि त्याच प्रमाणे तुळशीसमोर दिवा लावत असतो आपल्याला एक काम करायचे आहे. मित्रांनो हे काम करत असताना आपल्याला स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पुस्तकाची गरज लागणार आहे मित्रांनो जर तुमच्याकडे स्वामी समर्थांचे नित्यसेवा ते पुस्तक नसेल तर तुम्ही तुमच्या घरा जवळ असणाऱ्या स्वामी समर्थांच्या केंद्रांमधून आणू शकता किंवा ऑनलाइन देखील हे पुस्तक मागू शकता.
मित्रांनो स्वामी समर्थांचे नित्यसेवा हे पुस्तक आल्यानंतर तुम्हाला या पुस्तकामध्ये कालभैरव अष्टक दिले आहे, हे अष्टक आपल्याला आपल्या देवघरात समोर बसून एक वेळा म्हणायचे आहे. मित्रांनो दररोज संध्याकाळच्या वेळी तुम्हाला एकदा हे कालभैरव अष्टक आपल्या देवघरामध्ये दिवा आणि अगरबत्ती लावल्यानंतर देवघरातील देवी-देवतांचे समोर बसून वाचायचे आहे, मित्रांनो याचे वाचन घरातल्या कोणत्याही व्यक्तीने केले तरीही चालेल. ज्यावेळी या कालभैरव अष्टक आचे वाचन होईल त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लावलेल्या उदबत्तीची राख आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या कपाळावर लावायची आहे.
मित्रांनो हा उपाय केल्यानंतर काही दिवसांमध्ये तुम्हाला याचा चांगला परिणाम झालेला दिसून येईल आणि यामुळे तुमच्या घरातील वातावरण अगदी प्रसन्न होईल त्याचबरोबर घरात असणारे नकारात्मकता ही नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आणि त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल आणि त्यामुळे घरातील धनसंपत्ती वाढ होईल.