आपले कुटुंब सुखी आणि सुरक्षित राहण्यासाठी रोज संध्याकाळी करा हे काम : बोला हा मंत्र

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो आपण आणि आपले कुटुंब सुखी आणि सुरक्षित रहावे. सर्वांचीच इच्छा असते आपल्या घरातील सर्व व्यक्ती सुखी आणि समाधानी असावे, असे सगळ्यांनाच वाटते. त्याचबरोबर आपण घरी आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर सदैव खुशी आणि आनंद रहावा, आणि सुखासमाधानाने आपले कुटुंब जगावे असे प्रत्येकालाच वाटत असते. आणि हे सर्व त्यांना मिळावे म्हणून आपण बरेच उपाय व प्रयत्न करतो. आणि याच्यासाठी तर आपण काम करत असतो कमवत असतो. काम करत असतं देवाचे नामस्मरण करणे, देवाचे नाव घेणे, उपाय करणे हे देखिल तितकेच गरजेचे आहे.

भरपूर कष्ट केले पैसा मिळवला यामध्ये आपण सुखी आणि समाधानी असतो का? नाही ना. परंतु काही जणांना वाटत असेल आपण भरपूर पैसा मिळवल्यानंतर सुखी आणि समाधानी राहू शकतो. मात्र सुखी आणि समाधानी राहण्यासाठी देवांचा आशीर्वाद सदैव आपल्याला असायला हवा. म्हणूनच देवांची कृपा आपल्यावर राहण्यासाठी देवाचे नामस्मरण त्यांची सेवा ही करायला हवी. देवाचे नामस्मरण त्यांची सेवा होते. ते कुटुंब सदैव सुखी आणि समाधानी राहते. देवांची ही सेवा करण्यासाठी दररोज संध्याकाळी हे एक काम जर केले तर आपले कुटुंब देखिल सुखी आणि समाधानी राहू शकते.

दररोज ज्यावेळी आपण देवाची पूजा करतो देवासमोर दिवा लावतो. त्यावेळेला आपल्याला हे एक काम करायचे आहे. हे काम केल्याने आपले संपूर्ण परिवार सुखी आणि समाधानी राहील तसेच समृद्ध देखील राहील. शांतता आणि आनंदी राहील. हे काम करण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थांचे नित्य सेवेचे पुस्तक असायला हवे. त्या पुस्तकांमध्ये कालभैरवाष्टक दिलेले आहे. हे कालभैरव अष्टक मंत्र दररोज संध्याकाळी देवाला दिवा लावल्यानंतर देवघरा समोर बसून एक वेळेस म्हणायचं आहे. कालभैरवाष्टक वाचत असताना सर्वप्रथम देवाला दिवा लावावा. अगरबत्ती लावावी. त्यानंतरच कालभैरवाष्टक वाचण्यास घ्यावे.

कालभैरवाष्टक घरातील कोणत्याही सदस्याने वास्तव तरी चालते. आणि हे कालभैरवाष्टक वाचून झाल्यानंतर वाचण्यापूर्वी जी आपण अगरबत्ती लावलेली आहे. त्या अगरबत्तीची रक्षा सर्वांनी आपल्या कपाळाला लावून घ्यायचा आहे. दररोज संध्याकाळी कालभैरवाष्टक म्हणून झाल्यानंतर तो अगरबत्तीचा केला प्रत्येकाने आपल्या कपाळावर लावून घ्यायचा आहे. हे काम दररोज न चुकता संध्याकाळच्या वेळी करायला हवे. घरामध्ये दररोज कालभैरवाष्टक म्हटल्याने आपले घर सुखी आणि समाधानी राहणार आहे. आणि सर्व संकटांपासून आपल्या कुटुंब सुरक्षित राहते.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *